शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

सम्यक दर्शनासाठी तीर्थयात्रा महत्त्वाची !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 14:49 IST

पर्युषण पर्वनिमित्त महावीर वाणी...

पर्युषण पर्वाच्या वार्षिक अकरा कर्तव्याचे जे पालन करतात ते पुण्यशाली ठरतात. ही कर्तव्ये अशी, १) संघपूजा २) साधमिक भक्ती ३) यात्रात्रिक ४) जिनघर स्नात्रपूजा, ५) जिनद्रव्य वृद्धी ६) महापूजा ७) रात्रीजागरण ८) श्रुतपूजा ९)उद्यापन १०) तीर्थप्रभावन ११) शुद्धी. वरील कर्तव्यं श्रावकाने वर्षात किमान एकदा तरी करायला हवेत, असे शास्त्रकार सांगतात.

संघ म्हणजे साधू, साध्वी, श्रावक आणि श्राविका. हे सर्व परमेश्वराची आज्ञा धारण करतात. त्यांना संघ म्हणतात. शास्त्रकार सांगतात, पंचमहावृतधारी साधू, साध्वी, भगवंताचे संयम निर्वाहासाठी आहार, पाणी, वस्तू, पात्र, पुस्तक आदी दान देणे. तसेच त्यांच्या शारीरिक चिकित्सेत औषध, गोळ्या, डॉक्टर यांची सुविधा करणे. त्यामुळे श्रावक वर्ग जैन शासन प्राप्ती गौरवाची आहे. यात्रात्रिक म्हणजे प्रत्येक वर्षी अठ्ठाई पर्वामध्ये गाव - शहरातील देवांच्या मंदिरांत जाऊन भक्ती, पूजा, अर्चना, अभिषेक करणे. देवांचे गुणगाण करणे. त्यामुळे गावावर येणारे संकट दूर होते, असे शास्त्रकार सांगतात.

तीर्थयात्रेलाही अत्यंत महत्त्व आहे. जैन धर्मीयांचे पवित्र तीर्थस्थळं पालीताना, गिरनार आणि तीर्थंकर भगवानांची जन्मभूमी, दीक्षाभूमी अशा पंचकल्याणक भूमीचे दर्शन करून शुभम आणल्यानंतर अनेक पापकर्म नष्ट होतात. सम्यक दर्शनासाठी तीर्थयात्रा करावी. पच्चदान करण्याचे पण जीवनात किती महत्त्व आहे. मुनी भगवंत प्रवचनाव्दारे सांगतात, हे प्रवचन भावपूर्ण ऐकून ते आत्मसात करणे हे जैन धर्मीयांचे कर्तव्य आहे. छोट्या तपाचे महत्त्व आहे. 

नवकाराशी म्हणजे सूर्योदयानंतर नवकार स्मरण करून पाणी तोंडात घ्यावे. त्यामुळे शंभर वर्षापर्यंत नरक कर्म बंध होतात.पर्युषण पर्वाचे पाचवे विशेष कर्तव्य म्हणजे ‘चैत्यपरिपाठी’. चैत्य म्हणजे मंदिर म्हणजे शक्य झाले तर देवळातल्या देवाची पूजा करून शासन शोभा वाढविणे. अशा प्रकारे या आठ पाक्षिक दिवसात हे पाच कर्तव्यासोबत साधर्मिक  श्रावकांनी आणि श्रावकांनी पुण्याच्या उदयाने जैन धर्माची विवृद्धी करून अष्ठान्हिका पर्वाव्दारे जिनशासनाची शोभा वाढवून उन्नती करणे!- रतनचंदजी जैन,पिंकी कवाड

टॅग्स :SolapurसोलापूरJain Templeजैन मंदीर