शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

संत ईश्वराची भेट घडवत असतात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 17:11 IST

विनय - गौतम वाणी

सोलापूर : संतांची वाणी, त्यांचा उपदेश म्हणजे साक्षात ईश्वराचा संदेश असतो. संत आपणास ईश्वराची भेट घडवितात, असे प्रतिपादन प. पू. श्री. गौतम मुनीजी म. सा. यांनी आज येथे केले.

प. पू. विनय मुनीजी म. सा. यांच्या नेतृत्वाखाली चातुर्मासानिमित्त आयोजित गुरू आनंद-कमल कन्हैया धर्मसभेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, गुरू परमात्म्याचा दिव्य संदेश घेऊन आलेले असतात. त्यांचे विचार ग्रहण करून जीवन सफल बनविले पाहिजे. गुरूंच्या वाणीत, त्यांच्या मुखातून निघालेले शब्द, त्यांच्या वचनात खूप मोठी शक्ती असते.

 गुरुवाणी श्रवणामुळे व्यक्तीची दशा व दिशा बदलण्यास मदत होते. त्यामुळे धार्मिक कार्यासाठी आळस करू नका. ज्ञान प्राप्त करा. ज्ञान कोणाच्या मालकीचे नसते. सत्कार्य करा व ज्ञान प्राप्त करा. कारण वारसा हक्काने जमीन, पैसा, सोने-नाणे सारे मिळते. अनुवंशिकतेने बºयाच जणांना ज्ञानही प्राप्त होते. जन्मत: काही जण खूप हुशार असतात. कुशाग्र बुद्धीचे असतात; पण बºयाच जणांना प्रयत्नानेच ज्ञान प्राप्त करावे लागते.

प. पू. सागर मुनीजी म्हणाले, त्यागी, तपस्वी, संयमी हे गुण संतांच्या अंगी असतात. त्यांच्या वाणीत शक्ती असते. संयम म्हणजे जीवन तर असंयम म्हणजे मरण होय. आपल्या कृतीत सदाचार, सेवा, संयम, ध्यानधारणा, तपस्या, धार्मिकता हवी. ‘कर भला तो हो भला’ या उक्तीप्रमाणे आपल्या हातून सदैव सत्कार्य घडू द्या.

भयाचे चार प्रकार असून, माणसाला सदैव मृत्यूचे भय सतावते. ‘साधुसंत येती घरा, तोचि दिवाळी दसरा’ म्हणजे साधूंच्या आगमनाने आपल्या आत्मरूपी घरात धर्माचा समावेश होतो. त्यांच्या वाणीतून मिळालेल्या ज्ञानामुळे जीवन प्रकाशमय बनते. ज्ञानरूपी प्रकाश लावून आपण दिवाळी-दसरा साजरा करूया.

टॅग्स :SolapurसोलापूरJain Templeजैन मंदीर