शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

खुद्द राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा सल्ला दिला; ही आत्महत्या ठरली असती : राधाकृष्ण विखे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 13:37 IST

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्यातील सर्व कार्यकत्यार्शी चर्चा करणार आहे. त्यानंतर बैठक घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचे मत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केले.

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्यातील सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहे. त्यानंतर बैठक घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचे मत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केले. राधाकृष्ण विखे लोणी येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

विखे म्हणाले, गेल्या अनेक दिवसांपासून मोकळेपणाने बोलता येत नव्हते. गेली साडेचार वर्षे मी विरोधी पक्षनेता म्हणून काम केले. नेत्यांनी आमच्या पाठीमागे उभे राहण्याऐवजी आम्हाला राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा सल्ला दिला. सुजय विखे यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढावी असा आग्रह होता. हे असे सांगून एक प्रकारे राजकीय आत्महत्या आम्हाला करायला लावण्याची भुमिका पक्षातूनच घेण्यात आली. पक्षासाठी योगदान असूनही पक्ष आमच्या पाठीशी उभा राहिला नाही, अशी खंत राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केली.

गेल्या चार वर्षांच्या काळात कार्यकर्त्यांचा, सहकारी आमदारांचे मनोबल वाढविण्याचे काम मी केले. या काळात चांगले काम केल्याचे समाधान मला आहे. अनेक नेत्यांच्या जिल्ह्यात काँग्रेसची सत्ता आली नाही. मात्र आमच्या जिल्ह्यात जिल्हा परिषदेवर काँग्रेसने सत्ता मिळविली. लोकसभा निवडणुकांच्या सुरुवातीला जागावाटपाची चर्चा सुरु होती. आमची सुरुवातीपासूनच काँग्रेसला जागा सोडावी, अशी मागणी होती. यासाठी शरद पवारांनाही भेटलो. आमच्या पक्षातील काही मंडळी ही जागा न सोडण्यासाठी प्रयत्न करत होते. या सर्व घटनेमध्ये डॉ.सुजय विखे यांना उमेदवारी देण्याचा आग्रह होता. यासाठी राहुल गांधी यांनाही भेटलो. त्यांनी राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर सुजयने भाजपात जाण्याचा निर्णय घेतला. १५ मार्च रोजी राजीनामा दिला. तो स्विकारला गेला. याबाबत मला दु:ख नाही. निवडणूकीत पवार विरूध्द विखे असा रंग आला. आमच्या भाऊबंदकीवर पवारांनी निवडणूक आणली. पवारांनी आमच्या वडीलांवर जिव्हारी टीका केली, असेही विखे म्हणाले. 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdi-pcशिर्डीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019