शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

भुईकोट किल्ल्यामध्ये शौर्य दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:38 IST

खर्डा : जामखेड तालुक्यातील खर्डा येथील लढाईस २२६ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने श्रीसंत गजानन महाविद्यालयाच्या वतीने येथील भुईकोट किल्ला ...

खर्डा : जामखेड तालुक्यातील खर्डा येथील लढाईस २२६ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने श्रीसंत गजानन महाविद्यालयाच्या वतीने येथील भुईकोट किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. शिवछत्रपतींच्या प्रतिमेस सरपंच आसाराम गोपाळघरे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गोलेकर यांच्या हस्ते शौर्य दिन साजरा करण्यात आला.

११ मार्च १७९५ रोजी खर्डा येथे मराठे व निजाम यांच्यात लढाई झाली. या लढाईत सर्व मराठा सरदारांनी एकत्र येत निजामाचा दारूण पराभव केला. या विजयाच्या स्मरणार्थ शौर्य दिन आयोजित केला गेला.

इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापक धनंजय जवळेकर यांनी खर्डा लढाईचे ऐतिहासिक महत्त्व विशद केले.

यावेळी कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य अशोक खटावकर, खर्डा विविध सहकारी सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत गोलेकर, उपाध्यक्ष श्रीकांत लोखंडे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, ज्ञानेश्वर इंगोले, दत्तराज पवार, दत्तात्रय भोसले, सुनील साळुंखे, अवि सुरवसे, प्रदीप ढगे, सूरज लोखंडे, प्राचार्य डॉ. शिवानंद जाधव, प्रा. नकुल खवले आदी उपस्थित होते.