शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८८ टक्के : टक्का घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 18:35 IST

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने घेतलेल्या बारावी परिक्षेचा आॅनलाईन निकाल मंगळवारी जाहीर झाला. यामध्ये मागील वर्षीपेक्षा नगरचा निकाल घसरून ८८.०७ टक्क््यांवर आला आहे.

अहमदनगर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने घेतलेल्या बारावी परिक्षेचा आॅनलाईन निकाल मंगळवारी जाहीर झाला. यामध्ये मागील वर्षीपेक्षा नगरचा निकाल घसरून ८८.०७ टक्क््यांवर आला आहे. पुणे विभागात मात्र नगरला दुसरे स्थान मिळाले, जे गतवर्षी तिसऱ्या स्थानावर होते. नेहमीप्रमाणे मुलांपेक्षा मुलींनीच निकालात बाजी मारली आहे.यंदा बारावी परिक्षेसाठी ३६ हजार ८१८ मुले व २५ हजार ५४० मुली असे एकूण ६२ हजार ३४० जण प्रविष्ठ झाले होते. त्यातील ३१ हजार ३९ मुले व २३ हजार ८६३ मुली असे एकूण ५४ हजार ९०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात मुलांचे उत्तीर्णचे प्रमाण ८४.४० टक्के आहे, तर मुलींनी निकालात मागील वर्षीप्रमाणे बाजी मारत उत्तीर्णचे प्रमाण ८८.०७ टक्के असे ठेवले आहे.नगर जिल्हा मागील वर्षी विभागात तिसरा होता. यंदा मात्र नगरला (८८.०७) विभागात दुसरे स्थान मिळाले आहे. विभागात सोलापूर जिल्हा अव्वल (८८.१९) ठरला असून, पुणे जिल्हा (८७.६५) तळाशी राहिला. जिल्ह्यात जामखेड तालुका ९२.८७ टक्क्यांनिशी अग्रस्थानी आहे, तर सर्वात कमी निकाल श्रीरामपूर तालुक्याचा (७६.७४) नोंदवला गेला.मागील वर्षी निकाल ३० मे रोजी जाहीर झाला होता. त्या तुलनेत यंदा निकाल दोन दिवस लवकर लागला. या बदलाचे विद्यार्थ्यांनी स्वागत केले. मंगळवारी सकाळी अकरा वाजता आॅनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर नेटकॅफे, तसेच मोबाईलवर विद्यार्थ्यांनी निकाल पाहिला.मुलांचे उत्तीर्ण प्रमाण : ८४.४० टक्केमुलींचे उत्तीर्ण प्रमाण : ८८.०७ टक्केशाखानिहाय निकालविज्ञान : ९६.२३ टक्केवाणिज्य : ९२.०९ टक्केकला : ७४.०४ टक्केव्यावसायिक अभ्यासक्रम : ७८. ६१ टक्केएकूण : ८८.०७ टक्के

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर