शहरं
Join us  
Trending Stories
1
माझी बायको हिरोईन नाही म्हणून तिकिट मिळालं नसावं; शरद पवार गटातील इच्छुकाची खंत
2
५० वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागल्याचे २३ तारखेला समजले पाहिजे; विखेंविरोधात लंकेंचा एल्गार
3
झारखंड: हेमंत सोरेन यांच्याविरोधात भाजपाने उमेदवार उतरविला; २०१९ ला होती केवळ २५०० मते
4
Sharmila Thackeray : "लोकांनी आता ठरवायचंय, त्यांना पैसे हवेत की..."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
5
"...तर माझी कधीही हत्या होऊ शकते’’, लॉरेन्स गँगच्या धमकीनंतर पप्पू यादवांचं गृहमंत्रालयाला पत्र 
6
जळगावमध्ये जागा वाटपातील बेरजेत शिंदे सेना व उद्धव सेना सरस
7
संजय राऊतांनी जागावाटपावर बोलणं बंद करावं, त्यापेक्षा...; नाना पटोलेंनी थेट सांगितले
8
AUS vs IND : "नक्की काय चाललंय हे कळेनाच", ऋतुराजला पुन्हा एकदा वगळलं; भारतीय दिग्गज संतापला
9
Gold Price Today : धनत्रयोदशीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा तेजी, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
10
“राज्यात लोकप्रिय चेहरा उद्धव ठाकरेच, कुटुंबप्रमुख म्हणून जनता आदराने पाहते”: संजय राऊत
11
"लोकसभेला मी चूक केली, तीच त्यांनी विधानसभेत केली, आता…’’, अजित पवार यांचा शरद पवार गटाला टोला  
12
अमित ठाकरेंनी लढण्याचा निर्णय दिल्लीतून झाला; संजय राऊतांचा दावा
13
युगेंद्र पवारांनी उमेदवारी अर्ज भरताच शरद पवारांनी दिला बारामती जिंकण्याचा कानमंत्र; म्हणाले...
14
इशान किशनच्या वडिलांची राजकारणात एन्ट्री; नितीश कुमार यांच्या पक्षात प्रवेश
15
मोठी बातमी! पुढच्या सीरिजमध्ये गौतम गंभीर प्रशिक्षक नाही! 'या' दिग्गज खेळाडूवर जबाबदारी
16
Reliance Industries Share Price : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सची किंमत झाली अर्धी, काय आहे कारण, तुमच्याकडे आहेत का?
17
Dhanteras 2024: धनत्रयोदशीवर राहूची नजर; 'या' दोन तासांत खरेदी टाळा; जाणून घ्या शुभ मुहूर्त!
18
मर्डर मिस्ट्री! घरातून जिमला गेली आणि परत आलीच नाही...; ४ महिन्यांनी सापडला सांगाडा
19
“मला बारामतीची माहिती, तितकी कुणाला नाही; युगेंद्र पवार मोठ्या मतांनी जिंकतील”: शरद पवार
20
तिकीटावरून कंडक्टर, महिला पोलिसाचा वाद झाला; राजस्थान-हरियाणाने एकमेकांच्या १०० हुन अधिक बसच्या पावत्या फाडल्या...

वीज पडून दहा दिवसात चौघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 11:17 AM

गेल्या दहा दिवसांत जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस, तसेच वादळीवाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.

अहमदनगर : गेल्या दहा दिवसांत जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस, तसेच वादळीवाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, वीज पडून चौघांचा मृत्यू झाला आहे. ४ जनावरेही दगावली, तसेच १० घरांची पडझड झाली.गेल्या दहा दिवसांत जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाºयासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी गारांचाही पाऊस झाला. या नैसर्गिक आपत्तीत संभाजी शंकर पाटोळे (वय ६३ रा. करमनवाडी, ता. कर्जत) व बकुळाबाई तान्हाजी गिºहे (वय ३२, पिसोरे बु., ता. श्रीगोंदा) या दोघांचे ४ एप्रिल, राहुल बाळासाहेब पवार (वय ३२, कोहकडी, ता. पारनेर) यांचा १४ एप्रिल, तर बाळासाहेब निवृत्ती साबळे (वय ५०, खराडी, ता. संगमनेर) यांचा १५ एप्रिल रोजी वीज पडून मृत्यू झाला. त्यांना शासनाकडून ४ लाखांची आर्थिक मदत करण्यात येणार आहे.याशिवाय वीज पडून दशमीगव्हाण (ता. नगर), पिसोरे (ता. श्रीगोंदा), अंभोरे (ता. संगमनेर) व मतेवाडी (ता. जामखेड) येथे चार जनावरे ठार झाली.संगमनेर तालुक्यातील डिग्रस, पिंपळे, मांडवे येथे १० घरांची पडझड झाली. याशिवाय अनेक ठिकाणी फळबागा, कांदा आदी शेतीपिकांचे नुकसान झाले.दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने उन्हाच्या कडाक्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय