शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

राज्य सरकारचे अपयश केंद्राच्या माथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:22 IST

कोपरगाव येथे संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने सोमवारी (दि. १७) सुरू करण्यात आलेल्या डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ते ...

कोपरगाव येथे संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने सोमवारी (दि. १७) सुरू करण्यात आलेल्या डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, माजी आ. स्नेहलता कोल्हे, जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे, भाजपचे नेते बाळासाहेब परागसंधान, शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, सहकारमहर्षी कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष अप्पासाहेब दवंगे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, गेल्या वर्षी झालेल्या चक्रीवादळात राज्य सरकारने तुटपुंजी मदत जाहीर केली होती. ती मदतही अजून पोहोचली नाही. कोकणात वाड्याच्या वाड्या नष्ट झाल्या. यावेळी नुकसान कमी व्हावे, अशी अपेक्षा आहे. आपत्तीत राज्य सरकारने जनतेच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहायला हवे. राज्य सरकारच्या चुकीमुळे राज्यातील शेतकरी पंतप्रधान पीक विमा योजनेपासून वंचित राहिले आहेत. सुरुवातीला सरकारने टेंडर काढले नाही. उशिरा काढले तर काही जिल्ह्यात टेंडरच झाले नाही. फळबागांच्या संदर्भात अनेक निकष यांनी बदलले. निकष बदलल्याने टेंडर झाले तेथे मदत मिळाली नाही, त्यामुळे यासंदर्भात सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा, असेही ते म्हणाले.

---------------------

हे राज्याचे मोठे नुकसान

खा. राजीव सातव यांचे जाणे वेदनादायी आहे. कोरोनाच्या काळात अनेक नेते सोडून गेले. खा. राजीव सातव यांच्या बरोबरच मी काम केले आहे. पक्षाच्या पलीकडे जाऊन सर्वांशी संबंध ठेवणारे ते चांगले नेते होेते. चांगले भविष्य असणारा नेता जेव्हा निघून जातो, तेव्हा हे राज्याचे मोठे नुकसान ठरते, अशी भावना फडणवीस यांनी खा. सातव यांच्या निधनाबद्दल व्यक्त केली.