शहरं
Join us  
Trending Stories
1
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
2
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
3
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
4
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
5
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
6
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
7
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
8
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
9
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
10
मुंबईत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; २ नेते पक्ष सोडणार, अपक्ष लढण्याची तयारी
11
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?
12
शरद पवार गटाच्या २२ उमेदवारांची यादी जाहीर; बीडमधून संदीप क्षीरसागरांना पुन्हा संधी
13
मुंबईतल्या ३ जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार जाहीर; मुस्लीम चेहरा उतरवला रिंगणात
14
भयंकर! "सर, आमचा जीव वाचवा..."; गुंडांच्या भीतीने शिक्षकांनी अधिकाऱ्यांसमोर जोडले हात
15
IND vs NZ : "...म्हणूनच आमचा पराभव झाला, मी दुखावलोय", कर्णधार रोहित शर्माची प्रामाणिक कबुली
16
दिग्गजांना आस्मान दाखवण्यासाठी पवारांचा डाव: बीडमध्ये पुन्हा क्षीरसागरच; भुजबळ, झिरवळांविरोधात कोणाला संधी?
17
IND vs NZ : शिकाऱ्यांची शिकार झाली! आपल्याच घरात भारताचा दारुण पराभव; टीम इंडिया कुठे चुकली?
18
टीम इंडियाला घरच्या मैदानात धोबीपछाड; न्यूझीलंडनं पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकत रचला इतिहास
19
न्यूझीलंड विरुद्ध सलग दोन पराभव; WTC फायनल गाठण्यासाठी टीम इंडियासमोर मोठं चॅलेंज
20
अखेर Andheri East Assembly चा महायुतीचा उमेदवार ठरला; भाजपचा नेता शिंदेंच्या सेनेतून लढणार

आत्महत्या केलेल्या शेतमजुराची ४ मुले आजीसह साई अनाथाश्रमात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2020 5:06 AM

परभणी जिल्ह्यातील सेलू येथील एका आत्महत्याग्रस्त शेतमजुराची चार बालके व आजीला साईनगरीतील साईआश्रयाने आधार देऊन नवजीवन दिले आहे. 

प्रमोद आहेरशिर्डी : परभणी जिल्ह्यातील सेलू येथील एका आत्महत्याग्रस्त शेतमजुराची चार बालके व आजीला साईनगरीतील साईआश्रयाने आधार देऊन नवजीवन दिले आहे. साईबाबांची शिकवण अंगीकारून तब्बल १०९ अनाथ मुलांचा माय-बाप झालेल्या साई अनाथ आश्रमाच्या गणेश दळवी यांच्या सेवेने अनेक जण भारावून गेले आहेत़तुकाराम व सविता हारके या पती-पत्नीत भांडणे व्हायची़ त्यातूनच सविताने आत्महत्या केली़ त्यापाठोपाठ तुकारामनेही जीवन संपवले़ यामुळे भागवत (९ महिने), गायत्री (२ वर्षे), ईश्वरी (६ वर्षे), वैष्णवी (९ वर्षे) व या मुलांची आजी कोंडाबाई (६५) हे निराधार झाले़ग्रामस्थांनी या कुटुंबीयांना दहा दिवस भाजी-भाकरी दिली. नंतर मात्र उपासमार होऊ लागली होती़ आता हे सर्व शिर्डीतील साईआश्रय अनाथाश्रमात दाखल झाले आहेत.