शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

शेतक-याचे अपहरण करून खून करणा-या चौघांना अजन्म कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 17:46 IST

पाथर्डी तालुक्यातील आडगाव येथे शेतीच्या वादातून शेतक-याचे अपहरण करून खून करणा-या चौघा आरोपींना जिल्हा न्यायालयाने अजन्म कारावास व प्रत्येकी ३२ हजार रुपयांची दंडाची शिक्षा ठोठावली आहे. जिल्हा न्यायाधीश आऱएम़ कुलकर्णी यांनी गुरुवारी हा निकाल दिला. 

अहमदनगर: पाथर्डी तालुक्यातील आडगाव येथे शेतीच्या वादातून शेतक-याचे अपहरण करून खून करणा-या चौघा आरोपींना जिल्हा न्यायालयाने अजन्म कारावास व प्रत्येकी ३२ हजार रुपयांची दंडाची शिक्षा ठोठावली आहे. जिल्हा न्यायाधीश आऱएम़ कुलकर्णी यांनी गुरुवारी हा निकाल दिला. 

चंद्रकांत आनंदा बर्फे (वय ४४), अमोल चंद्रकांत बर्फे (वय २०), सुरेश आनंदा बर्फे (वय ५७) व शिवाजी आनंदा बर्फे (वय ४५ सर्व रा़ आडगाव ता़ पाथर्डी) असे शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. 

या चौघा आरोपींसह त्यांच्या साथीदारांनी ११आॅक्टोबर २०१८ रोजी सायंकाळी शेतीच्या वादातून अशोक रभाजी शेंडे यांना मारहण करत त्यांचे अपहरण केले होते. यावेळी अशोक यांनी त्यांचे बंधू राजू शेंडे यांना फोन केला होता. यावेळी राजू यांना अशोक व इतर लोकांमाध्ये वाद सुरू असल्याचे ऐकू आले. यावेळी राजू यांनी शेतात जाऊन पाहिले तेव्हा त्यांना घटनास्थळी कुणी आढळून आले नाही. यावेळी मात्र राजू यांना शेतात भेटलेले माणिक लोंढे यांनी अशोक यांना आरोपींनी मारहाण करून दुचाकीवर बसवून नेले असल्याचे सांगितले. त्यानंतर राजू शेंडे यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात फिर्याद दाखल केली. 

दुस-या दिवशी मात्र अशोक शेंडे यांचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत करंजी-चिंचोडी रोडवरील धारवाडी शिवारात आढळून आला. आरोपींनी मृतदेहावर पेट्रोल टाकून पेटवून देत पुरावा नष्ठ करण्याचा प्रयत्न केला होता. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डीCrime Newsगुन्हेगारी