शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊतांनी जागावाटपावर बोलणं बंद करावं, त्यापेक्षा...; नाना पटोलेंनी थेट सांगितले
2
अमित ठाकरेंनी लढण्याचा निर्णय दिल्लीतून झाला; संजय राऊतांचा दावा
3
युगेंद्र पवारांनी उमेदवारी अर्ज भरताच शरद पवारांनी दिला बारामती जिंकण्याचा कानमंत्र; म्हणाले...
4
मोठी बातमी! पुढच्या सीरिजमध्ये गौतम गंभीर प्रशिक्षक नाही! 'या' दिग्गज खेळाडूवर जबाबदारी
5
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सची किंमत झाली अर्धी, काय आहे कारण, तुमच्याकडे आहेत का?
6
Dhanteras 2024: धनत्रयोदशीवर राहूची नजर; 'या' दोन तासांत खरेदी टाळा; जाणून घ्या शुभ मुहूर्त!
7
मर्डर मिस्ट्री! घरातून जिमला गेली आणि परत आलीच नाही...; ४ महिन्यांनी सापडला सांगाडा
8
“मला बारामतीची माहिती, तितकी कुणाला नाही; युगेंद्र पवार मोठ्या मतांनी जिंकतील”: शरद पवार
9
तिकीटावरून कंडक्टर, महिला पोलिसाचा वाद झाला; राजस्थान-हरियाणाने एकमेकांच्या १०० हुन अधिक बसच्या पावत्या फाडल्या...
10
माघारीसाठी दबाव, पण सदा सरवणकरांचं अखेर ठरलं; मुलाच्या व्हॉट्सॲप स्टेटसची चर्चा
11
एका शेअरवर ९ शेअर्स फ्री देणार 'ही' कंपनी; वर्षभरात दिलाय ४००% चा रिटर्न, शेअर सुस्साट...
12
पाकिस्तान क्रिकेटमध्ये पुन्हा भूकंप! गॅरी कस्टर्न यांचा राजीनामा; कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क
13
Arvind Kejriwal : "भाजपाला मत दिलं तर..."; अरविंद केजरीवाल यांचा दिल्ली निवडणुकीबाबत मोठा दावा
14
“उद्धव अन् राज यांनी अजिबात एकत्र येऊ नये”; अमित ठाकरे स्पष्टच बोलले, कारणही सांगितले
15
"प्रसिद्ध अभिनेत्याने मला एकटीला बोलवलं...", ईशा कोप्पिकरला आला होता कास्टिंग काऊचचा अनुभव
16
मविआमधील तिढा सुटेना, शरद पवार यांनी जागावाटपाबाबत दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...  
17
Waaree Energies Share Price : वारी एनर्जीच्या आयपीओनं केलं मालामाल, ७०% प्रीमिअमवर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी मोठा फायदा
18
मोठी बातमी! जनगणना पुढील वर्षीपासून होण्याची शक्यता; लोकसभा मतदारसंघांवर मोठा परिणाम होणार
19
भारताच्या अरमान भाटीयाने जिंकली इंडिया मास्टर्स पिकलबॉल स्पर्धा; अमेरिकन खेळाडूला हरवलं!
20
"रशिया-युक्रेन युद्ध मोदी थांबवू शकतात"; युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी व्यक्त केला विश्वास

हरियाणा सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही शेतकऱ्यांचा माल सरकारने घ्यावा : राधाकृष्ण विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 3:13 PM

वाकडी, चितळी, जळगाव, पुणतांबा गावांमध्ये आमदार विखे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

राहाता : लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषत: द्राक्ष उत्पादकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे हरियाणा सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही शेतकऱ्यांचा माल खरेदी करावा, अशी मागणी माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे यांनी केली.विखे यांनी वाकडी, चितळी, जळगाव, पुणतांबा आदी गावांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळत सोमवारी ग्रामस्थांशी संवाद साधला. याप्रसंगी शेतकऱ्यांनी लॉकडाऊनमुळे शेतमालांसंदर्भात निर्माण झालेल्या समस्या मांडल्या. त्यावर बोलताना विखेंनी शेतमाल सरकारने खरेदी करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली़ यावेळी खासदार डॉ़ सुजय विखे उपस्थित होते.जनसेवा फौंडेशनच्या माध्यमातून शिर्डी विधानसभा मतदार संघाबरोबरच परिसरातील गावांमध्येही समाजातील विविध घटकांना सहाय्य केले जात आहे. शासनाच्या व्यतिरिक्तही धान्याचे वितरण केले जात आहे़ यापूर्वी सर्व गावांमध्ये औषधांची उपलब्धता करुन देवून गावांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. सर्व गावांचे आरोग्य सर्वेक्षण व्हावे म्हणुन इंफ्रारेड थर्मामिटरची उपलब्धता करुन देण्यात आल्याने या आरोग्याचे सर्वेक्षण करण्याचे काम वेळेत पूर्ण होण्यास मदत होत आहे, अशी माहिती विखे यांनी दिली. शासनाकडून धान्य मिळत नसलेल्या व्यक्तींना जनसेवा फौंडेशनच्या माध्यमातून धान्याची उपलब्धता करुन देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलrahaataराहाता