शहरं
Join us  
Trending Stories
1
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
2
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
3
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
4
जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात
5
अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; निलेश लंकेंच्या पत्नीविरोधातील उमेदवार ठरला
6
"काँग्रेसने १०० जागा लढवल्या तर आम्हाला...’’, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगिलतं
7
"देश अक्षम्य रेल्वे मंत्र्यांच्या हाताखाली"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप
8
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...
9
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
10
‘काहीच उरत नाही’, हीच गरिबांची कहाणी; राहुल गांधींनी शेअर केला व्हिडीओ
11
जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप
12
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल
13
अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."
14
काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच कोल्हापुरात राडा, कार्यालयावर दगडफेक, भिंतीवर लिहिलं चव्हाण पॅटर्न
15
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
16
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
17
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 
18
इस्राइलने मोडले इराणच्या बॅलेस्टिक मिसाईल प्रोग्रॅमचे कंबरडे, अचूक हल्ल्यात प्लँट नष्ट
19
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
20
Vidya Balan: 'भूल भुलैय्या 2' साठी विद्या बालनने का दिला होता नकार? स्वत:च केला खुलासा

नगरमध्ये मुस्लिम समाजातर्फे चीनच्या राष्ट्रपतींच्या प्रतिमेसह चायना मालाची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 2:37 PM

चीनच्या हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद झाले आहेत. याच्या निषेधार्थ बुधवारी भिंगार येथील मुस्लिम समाजाच्या वतीने चीनचे राष्ट्रपती शी-जिनपिंग यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेचे दहन करण्यात आले. यावेळी चायना मालाची होळी करुन या मालावर बहिष्काराची घोषणा करण्यात आली. 

 अहमदनगर : चीनच्या हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद झाले आहेत. याच्या निषेधार्थ बुधवारी भिंगार येथील मुस्लिम समाजाच्या वतीने चीनचे राष्ट्रपती शी-जिनपिंग यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेचे दहन करण्यात आले. यावेळी चायना मालाची होळी करुन या मालावर बहिष्काराची घोषणा करण्यात आली. 

यावेळी मतीन सय्यद म्हणाले, चीन हा देशाचा सर्वात मोठा शत्रू आहे. अनेक कुरापती करुन भारत देशात अशांतता पसरविण्याचे त्याचे उद्दिष्ट आहे. चायना मालावर देशवासियांनी बहिष्कार टाकल्यास चीनला मोठा फटका बसणार आहे. कोरोनाचे संकट देखील या देशाने जगाला दिले आहे. चीनला सर्व राष्ट्रांनी एकत्र येऊन धडा शिकवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भिंगारमध्ये चायना माल विकू देणार, घेणार नसल्याचे स्पष्ट करुन, नागरिकांना चायना मालावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले.  

 आंदोलनात राष्ट्रवादी युवकचे जिल्हा शहर संघटक मतीन सय्यद, शहानवाझ काझी, रफिक बेग, आसिफ शेख, शहेबाज शेख, नईम शेख, लियाकत शेख, अख्तार सय्यद, अ‍ॅड.सलमान सय्यद, इब्राहिम सय्यद, जकेरिया कुरेशी, सफाद जमादार  आदी उपस्थित होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरchinaचीन