शहरं
Join us  
Trending Stories
1
१०५ काँग्रेस, ९५ उद्धवसेना, ८४ शरद पवार गट... अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला!
2
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह गाेठवले जाणार का? गुरुवारी हाेणार सुनावणी
3
शिंदेसेनेचे ४५ उमेदवार जाहीर; ९ मंत्र्यांना पुन्हा संधी; मुख्यमंत्री कोपरी पाचपाखाडीमधून लढणार
4
मनसेचे ४५ उमेदवार ठरले! मुंबईत १८ तर ठाण्यातून ७ उमेदवार; अमित ठाकरे माहीममधून रिंगणात
5
शेअर बाजार गडगडला! गुंतवणूकदारांचे ९.१९ लाख कोटी रूपये दिवसभरात स्वाहा!
6
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
7
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
8
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
9
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
10
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
11
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
12
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!
13
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ
14
वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा; खासदारानं काचेची बाटली फोडली, काय घडलं?
15
फॅन वाले बाबा की जय हो! शिखर धवन बनला 'पंखेवाले बाबा', गब्बर अन् 'लड्डू मुत्या' गाणं...
16
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: अजित पवार 'या' मतदारसंघात 'शिरूर पॅटर्न' राबविणार का?
18
मुसळधार पावसाचा बंगळुरूमध्ये कहर, बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, मजूर अडकल्याची भीती
19
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
20
कॅमेरा ऑन केला अन् पळून गेली...; 'या' Video ला मिळाले ३० मिलियन व्ह्यूज, लोक झाले हैराण

"ओमान आणि दुबईत महाराष्ट्रातील अडीच ते तीन हजार महिलांची मानवी तष्करी"

By साहेबराव नरसाळे | Published: February 28, 2023 4:20 PM

अहमदनगर : महाराष्ट्रातील सुमारे अडीच ते तीन हजार महिलांची ओमान आणि दुबई या देशांत मानवी लष्करी झालेली आहे. त्या ...

अहमदनगर : महाराष्ट्रातील सुमारे अडीच ते तीन हजार महिलांची ओमान आणि दुबई या देशांत मानवी लष्करी झालेली आहे. त्या महिलांची सोडवणूक करण्यसाठी महिला आयोगाचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी नगरमध्ये दिली. राज्य महिला आयोग आपल्या दरी या उपक्रमातून मंगळवारी चाकणकर यांनी नगरमध्ये येऊन महिलांच्या तक्रारी जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

चाकणकर म्हणाल्या, ओमान या देशात फसवून नेलेल्या एका महिलेचा व्हिडीओ महिला आयोगाला आला होता. त्यावरून संबंधित महिलेचा शोध घेतला असता ती त्या जागेवर आढळून आली नाही. राज्यातील महिलांना परदेशात काम देतो, असे सांगून नेले जाते. यासाठी काही एजंट कार्यरत आहेत. परदेशात गेल्यावर या महिलांकडून त्यांचे कागदपत्रे, फोन काढून घेतले जातात आणि त्यांना अत्यंत छळ करीत डांबून ठेवले जाते. असाच एक व्हिडीओ आम्हाला आला होता. त्यावरून मुंबईत ओशिवरा पोलीस ठाण्यात आम्ही तक्रार दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाशी पत्रव्यवहार केला आहे. त्यामुळे या महिलांच्या शोधासाठी सरकारी पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. महिला आयोग पाठपुरावा करीत आहे. पुढील ५ ते ६ महिन्यात सर्व महिलांची सुटका केली जाईल, असेही त्या म्हणाल्या. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे सीईओ आशिष येरेकर आदी उपस्थित होते.