शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

संतांपुढे नतमस्तक व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 11:18 IST

संतांपुढे नतमस्तक होण्याचा अतिशय चांगला परिणाम आपल्या आयुष्यात दिसून येतो. संतांची योग्य, ज्ञान याचा आदर ठेवून आपण त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. नतमस्तक होणे म्हणजे नम्रता हा गुण अंगी बाळगणे होय.

सन्मतीवाणीसंतांपुढे नतमस्तक होण्याचा अतिशय चांगला परिणाम आपल्या आयुष्यात दिसून येतो. संतांची योग्य, ज्ञान याचा आदर ठेवून आपण त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. नतमस्तक होणे म्हणजे नम्रता हा गुण अंगी बाळगणे होय. आपल्याला प्रत्येक कामात संतांचे, श्रेष्ठांचे आशीर्वाद घ्यावे लागतात. त्याकरिता आपण गर्विष्ठवृत्तीला दूर सारले पाहिजे. गर्वामुळे खूप नुकसान होते. कोणाशीही चांगले संबंध ठेवता येत नाहीत. गर्वाला हद्दपार करा. मग पाहा जीवन किती सुंदर असते. मन निर्मळ हवं. निर्मळ मनामुळे मानसिक शांतता लाभते. जो माणुस नेहमी नतमस्तक होण्याचा प्रयत्न करतो तोच जीवनात यशस्वी होतो. तपस्येप्रमाणे नतमस्तक होण्यालाही तितकेच महत्त्व आहे. जीवनात नम्रता, लीनता हे गुण हवेतच. वृषभदेवांनी शेतीविषयक मोलाचे मार्गदर्शन केले. कला, संस्कृती शिकविली त्यांचे अनंत उपकार आहेत. संतांच्या शिकवणीपासून आपण ज्ञान घेतले पाहिजे. संत सन्मार्ग दाखवितात संतांचे कार्य महान आहे. संतांच्या अंगी त्यागवृत्ती असते. वंदनीय व्यक्तींचा सहवास, मार्गदर्शन मिळणे दुरापास्त असते. जीवनात गुरुची आवश्यकता असते.     जेथे धर्मश्रध्दा जागृत होते तेथे द्वेष नष्ट होतात. गढूळ पाणी शांत झाल्यावर वरचे पाणी नितळ होते. शांतवृत्ती बाळगल्यामुळे मुळ जीवन आनंददायी होते.मनुष्य जन्म दुर्लभ आहे. चांगले काम करा, चांगले बोला, चांगले वर्तन ही त्रिसूत्री अंमलात आणली तर  प्रत्येकाच्या जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. नम्रपणा हा गुण श्रेष्ठ आहे. तो प्रत्येकाने अंगी बाळगावा.                                                                                                                                                                           - पू. श्री. सन्मती महाराज

टॅग्स :Jain Templeजैन मंदीरAhmednagarअहमदनगर