शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

साहेबराव गायकवाड यांच्या मृत्युची चौकशी करा; राधाकृष्ण विखे यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 14:30 IST

पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांच्या मृत्युची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी भाजपाचे जेष्ठ नेते माजीमंत्री, आमदार राधाकृष्ण विखे यांनी केली आहे. गायकवाड यांच्या निधनामागे महसूल विभागातील बदल्यांमधील आर्थिक हितसंबंधच कारणीभूत असल्याचा थेट आरोप विखे यांनी शुक्रवारी एका पत्रकाव्दारे केला आहे. 

लोणी : पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांच्या मृत्युची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी भाजपाचे जेष्ठ नेते माजीमंत्री, आमदार राधाकृष्ण विखे यांनी केली आहे. गायकवाड यांच्या निधनामागे महसूल विभागातील बदल्यांमधील आर्थिक हितसंबंधच कारणीभूत असल्याचा थेट आरोप विखे यांनी शुक्रवारी एका पत्रकाव्दारे केला आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या मृत्युची वेगळीच कारणे आता समोर येत येत आहेत. साता-यातून आठ  महिन्यांपूर्वीच पुण्यात त्यांची बदली झाली होती. मात्र चारच दिवसात त्यांची पुन्हा पिंपरी चिंचवड येथे अचानक बदली करण्याचे असे कोणते कारण घडले? असा सवाल विखे यांनी केला आहे.  प्रशासनापुढे सध्या कोरोना संकटाचे मोठे आव्हान असताना गायकवाड यांची बदली होणे हे शंकास्पद ठरते. राज्य सरकारने सध्या प्रशासनातील सर्व बदल्यांना स्थगिती दिली असतानाही महसूल विभागात गायकवाड यांची बदली का करण्यात आली? याची चौकशी करावी, अशी मागणी विखे यांनी केली. गायकवाड यांच्या या बदलीला मॅटमध्ये स्थगितीही मिळाली होती. त्यामुळेच त्यांच्यावर कोणी दबाव आणला का? याचीही चौकशी होणे गरजेचे असल्याचे विखे यांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरrahatniरहाटणीRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील