शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

भगवान महावीरांनी जगाला आकार दिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 18:04 IST

भगवान महावीरांसारखे महापुरुष संपूर्ण विश्वात वंदनीय आहेत. त्यांच्या संदेशाचा प्रसार झाला तर जगात शांतता नांदण्यास मदत होईल. जगातील महापुरुषांनी सत्य, अहिंसा तत्वाचा गौरव केला आहे. अहिंसेमुळे एकमेकातील प्रेमभावनेने माणसातील माणुसकी टिकविण्यात मदत होईल.

सन्मतीवाणी/ 

ज्यावेळी आतून चेतना जागृत होईल. त्याचवेळी धर्मआराधना करण्याची संधी प्राप्त होते. केवळ बाह्य जागृती उपयोगी नाही. महावीरांनी जगाला आकार दिला. स्वप्नांची संख्या ७२ आहे त्यापैकी ३० स्वप्ने शुभस्वप्ने आहेत व उरलेली ४२ स्वप्ने सर्वसाधारण आहेत. प्रत्येक स्वप्नांमागील अर्थ समजून घेतला पाहिजे. स्वप्ने पडल्यावर त्याची भीती दूर करण्यासाठी जप केला पाहिजे.चक्रवर्ती ६ खंडाचे तर वासुदेव ३ खंडांचे अधिपती आहेत. जेव्हा तुम्ही मन, वाचा, कायेपासून दूर असता तेव्हाच ख-या अर्थाने भक्ती करण्यासाठी लायक ठरता. अर्थ, धर्म व परिवार म्हणजेच कुटुंबाच्या सुखाकरीता धर्म जागरण करावे लागते. त्यामुळे आपापले हेतू साध्य होण्यास मदत होते. कर्म बंधनातून मोकळे होण्यासाठी धर्मजागरण आवश्यक आहे. सात्वीक आहार घेऊन धर्मश्रध्दा ठेवून धर्माचरण केलं तर भक्तीला अर्थ येतो. महावीरांकडून चेतना जागृत होते. महावीरांनी जगाला आकार देण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यामुळे अहिंसेचा, शांततेचा प्रसार झाला. महावीरांचे जगावर अनंत उपकार आहेत. महावीरांसारखे महापुरुष संपूर्ण विश्वात वंदनीय आहेत. त्यांच्या संदेशाचा प्रसार झाला तर जगात शांतता नांदण्यास मदत होईल. जगातील महापुरुषांनी सत्य, अहिंसा तत्वाचा गौरव केला आहे. अहिंसेमुळे एकमेकातील प्रेमभावनेने माणसातील माणुसकी टिकविण्यात मदत होईल.    -पू.श्री.सन्मती महाराज.

टॅग्स :Jain Templeजैन मंदीरAhmednagarअहमदनगर