शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

माझी बदनामी करून माझ्यावरच गुन्हा दाखल, जयश्री थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया 

By सुदाम देशमुख | Updated: October 27, 2024 12:41 IST

Maharashtra Assembly Election 2024:  माझे बदनामी करून माझ्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाड्या जाळल्या; वाहने तोडली, फलक जाळले याप्रकरणी माझ्यासह कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. गाड्या, वाहने दुरुस्त करता येतील, नव्या घेता येतील परंतु महिलांची काढलेली अब्रू परत मिळत नाही. अशी घणाघाती टीका डॉ.जयश्री थोरात यांनी केली आहे. 

संगमनेर (जिल्हा अहिल्यानगर) :  माझे बदनामी करून माझ्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाड्या जाळल्या; वाहने तोडली, फलक जाळले याप्रकरणी माझ्यासह कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. गाड्या, वाहने दुरुस्त करता येतील, नव्या घेता येतील परंतु महिलांची काढलेली अब्रू परत मिळत नाही. अशी घणाघाती टीका डॉ.जयश्री थोरात यांनी केली आहे. 

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे शुक्रवारी रात्री वसंत देशमुख याने जयश्री थोरात यांची बदनामी होईल असे वक्तव्य केले. या वक्तव्यानंतर जाळपोळ, वाहनांची तोडफोड झाली.  देशमुख याच्या वक्तव्याने समस्त महिला वर्गाची बदनामी झा. मात्र सरकारचा उलटा न्याय आहे. सरकार कोणाच्या दबावाखाली काम करते? महिलांना अपशब्द बोलून, महिलांची बदनामी करून त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्याचा सरकारचा हा न्याय कुठला आहे? असा खडा सवाल थोरात यांनी केला.

संगमनेर पोलीस ठाण्यात डॉ. जयश्री थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, डॉ. सुधीर तांबे आदीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर माध्यमांशी बोलताना डॉ. जयश्री थोरात यांनीही प्रतिक्रिया दिली.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sangamner-acसंगमनेर