शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

मराठा आरक्षण : बिरेवाडीत राज्य सरकारची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

By साहेबराव नरसाळे | Updated: October 29, 2023 19:01 IST

सरकारला दिलेल्या ४० दिवसांच्या मुदतीत आरक्षण न मिळाल्याने जरांगे पाटील हे पुन्हा उपोषणाला बसले आहेत.

अहमदनगर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, याकरिता सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. रविवारी (दि. २९) संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील साकूर परिसरातील बिरेवाडी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने राज्य सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. ही अंत्ययात्रा अमरधाममध्ये नेत तेथे प्रतीकात्मक अंत्यविधी करण्यात आला. 

सरकारला दिलेल्या ४० दिवसांच्या मुदतीत आरक्षण न मिळाल्याने जरांगे पाटील हे पुन्हा उपोषणाला बसले आहेत. राज्य सरकार मराठा समाजाला खोटी कारणे देत आहे. त्यामुळे आम्ही सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढत अंत्यविधी केला, असे सकल मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले.

जरांगे पाटील यांनी पुन्हा सुरू केलेल्या उपोषणाला साकूर पठार भागातील सकल मराठा समाजबांधवांनी पाठिंबा दिला आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत वेगवेगळ्या मार्गांनी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल. तसेच, मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत बिरेवाडीत राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदी करत गावातील सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. संगमनेर शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू आहे. त्याला पाठिंबा असल्याचे पठार भागातील सकल मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAhmednagarअहमदनगर