शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
2
मुंबईत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; २ नेते पक्ष सोडणार, अपक्ष लढण्याची तयारी
3
मुंबईतल्या ३ जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार जाहीर; मुस्लीम चेहरा उतरवला रिंगणात
4
शरद पवार गटाच्या २२ उमेदवारांची यादी जाहीर; बीडमधून संदीप क्षीरसागरांना पुन्हा संधी
5
भयंकर! "सर, आमचा जीव वाचवा..."; गुंडांच्या भीतीने शिक्षकांनी अधिकाऱ्यांसमोर जोडले हात
6
IND vs NZ : "...म्हणूनच आमचा पराभव झाला, मी दुखावलोय", कर्णधार रोहित शर्माची प्रामाणिक कबुली
7
दिग्गजांना आस्मान दाखवण्यासाठी पवारांचा डाव: बीडमध्ये पुन्हा क्षीरसागरच; भुजबळ, झिरवळांविरोधात कोणाला संधी?
8
IND vs NZ : शिकाऱ्यांची शिकार झाली! आपल्याच घरात भारताचा दारुण पराभव; टीम इंडिया कुठे चुकली?
9
टीम इंडियाला घरच्या मैदानात धोबीपछाड; न्यूझीलंडनं पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकत रचला इतिहास
10
एका महिन्यात 30 लाख नवीन ग्राहक! BSNL ची कमाल;  Airtel, Vodafone आणि Jio ची  अवस्था वाईट!
11
न्यूझीलंड विरुद्ध सलग दोन पराभव; WTC फायनल गाठण्यासाठी टीम इंडियासमोर मोठं चॅलेंज
12
अखेर Andheri East Assembly चा महायुतीचा उमेदवार ठरला; भाजपचा नेता शिंदेंच्या सेनेतून लढणार
13
'दरवेळी ऑफर देतात'; बाळासाहेब थोरात-संजय राऊतांबद्दल देशमुखांचा गौप्यस्फोट
14
कडक सॅल्यूट! हातावरच्या रेषा नशीब ठरवत नाहीत...; डिलिव्हरी बॉयचा डोळे पाणावणारा Video
15
ऐन निवडणुकीत महाराष्ट्रात नवीन राजकीय पक्षाचा उदय; २८८ जागा लढवणार, काय आहे नाव?
16
'या' भाषा भारतात सर्वाधिक बोलल्या जातात; तुम्हाला माहितीये का?
17
मी ध्यानचंद खेल रत्न पुरस्कारासाठी पात्र आहे का? मनूची पोस्ट; चाहत्यांनी उडवली खिल्ली मग...
18
जयश्री थोरातांवरील आक्षेपार्ह वक्तव्यावर बाळासाहेब थोरातांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सुजय विखेंचे ढोंग...
19
छत्रपती संभाजीराजेंचा मनोज जरांगेंकडे युतीचा प्रस्ताव; अपक्ष उमेदवारीचे सांगितले तोटे
20
"पप्पांनी आयुष्यभराची कमाई माझ्या लग्नावर खर्च केली, अजूनही फेडताहेत कर्ज"

अहमदनगर जिल्ह्यात हलक्या स्वरूपात पाऊस, सोमवारपर्यंत होईल मान्सूनचे आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 12:39 PM

राहुरी (जि. अहमदनगर) : मान्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर आला आहे. १२ ते १५ जून या दरम्यान नगर जिल्ह्यात कधीही मान्सूनचे आगमन होईल, असा अंदाज शास्त्रज्ञ प्रा. रवींद्र आंधळे यांनी व्यक्त केला आहे. 

राहुरी (जि. अहमदनगर) : मान्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर आला आहे. १२ ते १५ जून या दरम्यान नगर जिल्ह्यात कधीही मान्सूनचे आगमन होईल, असा अंदाज शास्त्रज्ञ प्रा. रवींद्र आंधळे यांनी व्यक्त केला आहे. कर्नाटक ओलांडून मान्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर असून १२ ते १५ जून दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात पाऊस दाखल होण्याचा अंदाज आहे, अशी शक्यता राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ ग्रामीण कृषि मौसम सेवा विभागाचे सहयोगी प्राध्यापक रवींद्र आंधळे यांनी व्यक्त केली आहे.    ११ जून रोजी अहमदनगर जिल्ह्यात हलक्या स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता आहे. १२, १३ आणि १४ जून रोजी जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. हेच महाराष्ट्राच्या दृष्टीने मान्सूनचे आगमन असेल. हवामान  ढगाळ राहणार हे. सध्या पेरणीयोग्य पाऊस झाला नाही, असे प्रा. आंधळे यांनी सांगितले. -----पेरणीसाठी शंभर मिलिमीटर पावसाची गरज आहे. नजीकच्या काळात पेरणीयोग्य पावसाची अपेक्षा आहे. सध्यातरी पेरणीयोग्य पाऊस नाही. त्यामुळे  खरीप पेरणीची शेतकºयांनी घाई करू नये.-रवींद्र आंधळे, ग्रामीण कृषी मोसमी सेवा महात्मा फुले कृषी विद्यापीठ,  राहुरी