शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

परीक्षा रद्द करण्याबाबत भाजपकडून राजकारण-प्राजक्त तनपुरे, लवकरच विद्यार्थी हिताचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 11:45 IST

पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्यासाठी कुठलेही राजकारण नाही. परंतु भाजप नेत्यांनी त्यात राजकारण आणले आहे. सद्यस्थितीत अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर कायदेशीर बाबी तपासण्याची प्रक्रिया चालू आहे. लवकरच विद्यार्थी हिताचा निर्णय घेतला जाईल, असे उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी रविवारी (दि.१४ जून) सांगितले.

 राहुरी : पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्यासाठी कुठलेही राजकारण नाही. परंतु भाजप नेत्यांनी त्यात राजकारण आणले आहे. सद्यस्थितीत अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर कायदेशीर बाबी तपासण्याची प्रक्रिया चालू आहे. लवकरच विद्यार्थी हिताचा निर्णय घेतला जाईल, असे उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी रविवारी (दि.१४ जून) सांगितले.

  राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांचे मते जाणून घेतली आहेत. कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये अनेक विद्यार्थ्यांना नोकºया मिळतात. परीक्षेची टांगती तलवार राहिली  तर कोरोनात आरोग्यास व जीवितास धोका होऊ शकतो. परीक्षा पुढे ढकलली तर नोकरीची संधी जाईल. विद्यार्थी मानसिकता तणावाखाली राहतील. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत व सर्व विद्यापीठांचे कुलगुरू यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठका झाल्या आहेत, असेही तनपुरे म्हणाले.  

   यूजीसीच्या मार्गदर्शन सूचनांनुसार अंतिम वर्षाची परीक्षा जुलैमध्ये घेण्याचे ठरले आहे. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जुलै महिन्याची परीक्षा पुढे ढकलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मंत्री उदय सामंत, सर्व विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या समवेत अंतिम वर्षाच्या परीक्षेविषयी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या चर्चेत विद्यार्थ्यांची बाजू सांगितली. त्यावर अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करून मागील सर्व सेमिस्टरचा सरासरी गुण द्यावेत. ज्या विद्यार्थ्यांना गुण वाढविण्यासाठी परीक्षा द्यायची आहे त्यांच्यासाठी जुलैनंतर परीक्षा घ्यावी. याविषयी सर्वांचे एकमत झाले असल्याचे तनपुरे यांनी सांगितले.

 विद्यार्थ्यांवर मानसिक तणाव नको. एवढाच उद्देश आहे. त्यांच्यामागे कुठलेही राजकारण नाही, असेही तनपुरे यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीEducationशिक्षणPrajakta Tanpurayप्राजक्त तनपुरे