शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला कमी वाटा, राहुल गांधी नाराज? संजय राऊत म्हणाले, “आम्ही तोलामोलाचे आहोत...”
2
Sushma Andhare : "सत्ताधाऱ्यांकडून बाईपणावर हल्ले, हा विचार मनुवादी..."; सुषमा अंधारे कडाडल्या
3
IND vs NZ : टीम इंडियाला आणखी एक धक्का! सलग दुसऱ्या पराभवाचे सावट; पंतसह विराटही ढेपाळला
4
लॉरेन्स बिश्नोईचा एन्काऊंटर करणाऱ्यास एक कोटी देण्याची घोषणा करणाऱ्याचीच दीड कोटींची सुपारी!
5
Diwali Astro 2024:आजचा शनिवार दिवाळीचा 'बोनस' देणारा; शश राजयोगाचा 'बाराही' राशींना लाभच लाभ!
6
ओलाचा दिवाळी धमाका...! बंगळुरूत शोरुमसमोरच स्कूटर पेटली, नेटकऱ्यांची प्रतिक्रिया...
7
काँग्रेसची २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; चंद्रशेखर बावनकुळेंविरोधातील उमेदवार ठरला
8
१०० हून अधिक लढाऊ विमाने... पाच शहरांवर हल्ला... इराणचे किती झाले नुकसान?
9
"पाकिस्तानी लोकांना भारतीय सैन्य दहशतवादी वाटतात कारण..."; साई पल्लवीचं वक्तव्य चर्चेत
10
AUS vs IND, Border Gavaskar Test series : टीम इंडियानं दाखवला या ३ नव्या चेहऱ्यांवर भरवसा
11
Afcons Infrastructure IPOची सुस्त सुरुवात, Hyundai आयपीओ की GMP; गुंतवणूकदारांना कसली भीती?
12
बाबा सिद्दीकींच्या मतदारसंघातून लॉरेन्स बिश्नोई लढणार? या पक्षाने निवडणूक आयोगाकडे मागितले एबी फॉर्म
13
PAK vs ENG : इंग्लंडची दाणादाण, पाकिस्ताननं रचला इतिहास; अखेर शेजाऱ्यांनी मालिका जिंकली
14
धक्कादायक! बनावट ईडीच्या पथकाचा व्यावसायिकाच्या घरावर छापा; वकिलाने आयकार्ड मागताच...
15
मविआ जागावाटपावर राहुल गांधी नाराज असल्याच्या चर्चा; वडेट्टीवारांची प्रतिक्रिया, म्हणाले...
16
बाळासाहेब थोरातांच्या कन्येबद्दल वादग्रस्त वक्तव्य; सुजय विखे-पाटील यांना अटक करण्याची मागणी
17
कारखाना, पक्षांतर अन् बंडखोरी...इंदापुरात कोणते मुद्दे वाढवणार हर्षवर्धन पाटलांची डोकेदुखी?
18
Yes Bank च्या शेअरमध्ये मोठी घसरण, यामागचं कारण काय? ५ दिवसांत ९ टक्क्यांनी आपटला
19
सोलापूर जिल्ह्यात इच्छुकांचे टेन्शन वाढले: मविआसह महायुतीतही प्रचंड तिढा; कोणती जागा कोणाला सुटणार?
20
'साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट' सांगणारा 'धर्मवीर २' OTT वर रिलीज! या ठिकाणी घरबसल्या पाहू शकता

ग्रीन झोनमधून आलेल्यांसाठी क्वारंटाईनचा आदेश शिथिल करा-पोपटराव पवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 11:11 AM

अहमदनगर : रेड, आॅरेंज झोनमधून खेड्यात येत असलेल्या लोकांमुळे ग्रामीण भागातील शिस्तीचा भंग होत आहे. अशा लोकांना त्यांच्या स्वत:च्या घरातच क्वारंटाईन करावे. मात्र जे नागरिक ग्रीन झोनमधून इतर गावात येतात, अशा नागरिकांसाठी संस्थात्मक विलगीकरणाची अट शिथिल करावी, अशी मागणी आदर्श हिवरेबाजारचे सरपंच तथा राज्य आदर्श गाव समितीचे सरपंच पोपटराव पवार यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : रेड, आॅरेंज झोनमधून खेड्यात येत असलेल्या लोकांमुळे ग्रामीण भागातील शिस्तीचा भंग होत आहे. अशा लोकांना त्यांच्या स्वत:च्या घरातच क्वारंटाईन करावे. मात्र जे नागरिक ग्रीन झोनमधून इतर गावात येतात, अशा नागरिकांसाठी संस्थात्मक विलगीकरणाची अट शिथिल करावी, अशी मागणी आदर्श हिवरेबाजारचे सरपंच तथा राज्य आदर्श गाव समितीचे सरपंच पोपटराव पवार यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. पवार यांनी मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री हसन मुश्रिफ यांनाच थेट पत्र पाठवले आहे. या पत्रात पवार यांनी म्हटले आहे की,  ५ मे २०२० रोजीच्या अहमदनगरचे तहसीलदार यांनी दिलेल्या आदेशानुसार आता शेजारील गावातून आपल्या गावात आलेल्या पाहुण्यांनासुद्धा क्वारंटाईन करण्यात येत आहे. शेजारील गावचे पाहुणे एक ते दोन दिवसांसाठी ये-जा करीत असतात. बाहेरून हॉटस्पॉट किंवा रेड झोनमधून आलेल्या नागरिकांची तपासणी करून त्यांना त्यांच्या स्वत:च्या घरीच क्वारंटाईन करण्यात यावे. कारण सध्या शहरातून खेड्याकडे येणाºयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातसुद्धा कोरोनाची लागण होऊ शकते. तसेच ग्रामीण भागातील शिस्तीचा भंग होवून वादविवाद वाढतील. त्यामुळे आतापर्यत सुरक्षित असलेली गावेसुद्धा असुरक्षित होऊ शकतात. ३० मे पर्यंत लॉकडाऊन शिस्तीने पाळलयास कोरोना आटोक्यात येण्यास नक्कीच मदत होईल. तसेच ग्रामपंचायतीकडे अत्यावश्यक सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत. रेड झोनमधून आलेल्यांना प्राथमिक शाळेत ठेवण्यात येते. ते सुरक्षेच्या दृष्टीने योग्य आहे असे वाटत नाही. मात्र ग्रीन झोनमधून आलेल्या नागरिकासाठी संस्थात्मक विलीगीकरणाचा आदेश शिथिल करण्यात यावा.