शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
2
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
3
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
4
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
5
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
6
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
7
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
8
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
9
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
10
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
11
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
12
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
13
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
14
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
15
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
16
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
18
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
19
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
20
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर

क्रोधावर संयम ठेवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 12:22 IST

जेथे शांती, समाधान तेथे श्री लक्ष्मीचा वास असतो. ज्या घरात शांती, समाधान असते.

सन्मतीवाणीजेथे शांती, समाधान तेथे श्री लक्ष्मीचा वास असतो. ज्या घरात शांती, समाधान असते. तेथेच श्री लक्ष्मीचा वास असतो. क्रोध हा सर्व समस्यांचे मूळ आहे. तो मूळ नष्ट केल्यास सर्व काही सुरुळीत होते. अपेक्षा भंगामुळे क्रोधाची निर्मिती होते. आपल्या गरजा मर्यादित ठेवा. क्रोधावर नियंत्रण ठेवा, नक्कीच सुखी व्हाल. जेव्हा कष्ट करुन अपेक्षा पूर्ण होत नाहीत, तेव्हा क्रोध येतो. क्रोधामुळे एखाद्याचे जीवनच बरबाद होते. शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य चांगले नसेल त्यावेळी क्रोध तयार होतो. ज्यांच्या वाणीत मधुरता आहे, तेथे क्रोध नसतो. आज काल जंक फुड, फास्ट फुड यामुळे शरीर स्वास्थ्य बिघडते. त्यामुळे  अ‍ॅसिडिटी वाढत.े अ‍ॅसिडिटीमुळे क्रोध वाढतो. वाणीचा उपयोग चांगल्या प्रकारे करावा म्हणजे वादविवाद वाढणार नाहीत. क्रोध जीवनाचा घात करतो म्हणून क्रोधाची तीव्रता कमी करुन शांततेला प्राधान्य द्यावे. क्रोध आल्यानंतर एक ग्लास पाणी प्यावे. त्यामुळे क्रोध कमी होतो. क्रोधावर संयम ठेवावा. चांगले काम करावे म्हणजे जीवन आनंदी राहील. क्रोधापासून मुक्ती मिळवावी.जीनवाणी ऐकणे पुण्याचे आहे. पाण्याची किंमत लक्षात घेतली नाहीतर भविष्यात कठीण प्रसंगाला तोंड द्यावे लागेल. असलेल्या सोयी, सुविधांचा कमीत कमी वापर करावा. अन्नाशिवाय आपण जगू शकतो परंतु पाण्याशिवाय क्षणभरही जिवंत राहू शकत नाही. अन्न, वस्त्र शास्त्राची निर्मिती मानव करु शकतो. परंतु पाण्याची निर्मिती ही निसर्ग करते. पाण्याची बचत करा, पाण्याची किंमत ओळखावी, संतसंगती करा, तहानलेल्यांना पाणी पाजण्याचे पुण्य मिळवावे.    - पू. श्री. सन्मती महाराज

टॅग्स :Shrirampurश्रीरामपूरJain Templeजैन मंदीर