शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

सेवा करणे हे पुण्यकर्मच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 12:29 IST

संत, महंतांची, गोरगरिबांची सेवा करणे हेच पुण्यप्राप्तीचे कारण आहे. संतांना जन्म देणा-या मातेला आधी वंदन करण्याची परंपरा आहे. सर्व प्राणीमात्राबद्दल वात्सल्याची भावना ठेवली तर प्राणीमात्र सुखी, आनंदी होतील.

सन्मतीवाणीपुण्य कमविणे सोपे काम नाही. संत, महंतांची, गोरगरिबांची सेवा करणे हेच पुण्यप्राप्तीचे कारण आहे. संतांना जन्म देणा-या मातेला आधी वंदन करण्याची परंपरा आहे. सर्व प्राणीमात्राबद्दल वात्सल्याची भावना ठेवली तर प्राणीमात्र सुखी, आनंदी होतील.    मनाचा संयम टिकविणे महत्त्वाचे आहे. धर्माची दलाली करा. चांगले फळ मिळेल. वैराग्य आणि त्यागवृत्ती बाळगणे खूप कठीण आहे. तीर्थकर बनण्यासाठी खूप कठोर तपश्चर्या करण्याची आवश्यकता असते. धर्म आराधना करतांना मनात व्याकुळता हवी. शुध्द सात्वीक भाव हवा. संयम ठेवा तरच धर्म आराधना सफल होईल. अध्यात्मात मन लागणे गरजेचे असते. मन स्थिर ठेवण्यासाठी उपासना करावीच लागते. आपण सर्व महावीरांचे संतान असून जैन धर्मानुसार आचरण करणे ही आपली जबाबदारी आहे. वेळ अनमोल आहे त्याचा सदुपयोग करुन घ्या. नाहीतर पश्चातापाची पाळी येईल. प्रत्येक पाऊल विचार करुनच टाकले पाहिजे. संतांचा आदर करण्याची वृत्ती ठेवा चांगल्या कामाकडे लक्ष द्यावे.संतांच्या चरणाची धूळ मस्तकी लावावी म्हणजे आपण  वासनेपासून दूर राहू शकतो. संत सर्वांनाच समान मानतात. तप याचा अर्थ पुढीलप्रमाणे त म्हणजे तत्काळ, प म्हणजे पवित्र, जे तत्काळ पवित्र करते तेच तप होय. गुरुदेवांच्या विचारांचा आपल्या जीवनात समावेश करावा. धर्मस्थानात जी धर्म आराधना केली जाते तिला महत्त्व आहे. ती लवकर सफल होते. संतांच्या मुख्यातून धार्मिक कथा, प्रवचन ऐकण्याचे भाग्य लागते. परमेश्वर, संतांच्या बद्दल समर्पण वृत्ती ठेवा. भक्तीभाव ठेवा मन निश्चित स्थिर होईल.    - पू. श्री. सन्मती महाराज

टॅग्स :Jain Templeजैन मंदीरShrirampurश्रीरामपूर