शहरं
Join us  
Trending Stories
1
आजवर गावे बहिष्कार टाकत होती, आता शहरानेच मतदानावर बहिष्कार टाकला; का? 
2
'या' विधानसभा मतदारसंघावरून भाजपमध्येच मोठं घमासान, मुनगंटीवार थेट दिल्ली गाठणार
3
विधानसभेसाठी भाजपाकडून उमेदवारांची निर्यात, हे पाच नेते महायुतीतील मित्रपक्षांकडून लढणार
4
दलित वसाहतीला आग लावणाऱ्या 101 जणांना न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा...
5
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अदानी-अंबानींच्या कंपन्यांनाही टाकलंय मागे
6
"लॉरेंस बिश्नोई खरा गांधीवादी, तो तर...", सलमान खानचा उल्लेख करत काय म्हणाल्या साध्वी प्राची?
7
इस्रायलच्या 'या' एका चुकीवर इराण 1000 क्षेपणास्त्र डागणार, 'खतरनाक' प्लॅन उघड
8
Pratap Patil Chikhalikar: २० वर्षात चिखलीकरांनी पाचव्यांदा बदलला पक्ष, असा आहे इतिहास
9
Gold Silver Rates : धनत्रयोदशीपूर्वी स्वस्त झालं सोनं; एका वर्षात ३० टक्क्यांनी वाढलाय भाव
10
"माझी लढाई त्यापेक्षा मोठी...", आदित्य ठाकरेंसोबतच्या तुलनेवर अमित ठाकरे थेट बोलले!
11
Diwali: दिवाळीनिमित्त घराला रंग देताय? येणारे-जाणारे, पै-पाहुणे पाहतच राहतील असे कलर कॉम्बिनेशन...
12
Diwali 2024: दिवाळीत चुकूनही भेट म्हणून देऊ नका 'या' सहा वस्तू; नात्यात येईल वितुष्ट!
13
अरे देवा! मजुरी करून बायकोला शिकवलं, नोकरी लागल्यावर तिने नवऱ्यालाच सोडलं, म्हणाली...
14
Diwali 2024: आंघोळ आपण रोजच करतो, तरी दिवाळीत अभ्यंगस्नानाला एवढे महत्त्व का? वाचा!
15
“वरळी विकासापासून वंचित, आदित्य ठाकरेंचा परतीचा प्रवास सुरु”; शिंदे गटाची खरमरीत टीका
16
इच्छुकांसोबत चर्चेदरम्यान मनोज जरांगेंच्या डोळ्यात तरळले अश्रू; २५ तास चालल्या मुलाखती
17
Stock Market Today : शेअर बाजार जोरदार आपटला, Sensex ८० हजारांच्या खाली; गुंतवणूकदारांचे ८ लाख कोटी बुडाले, कारण काय?
18
अजित पवारांच्या आमदाराची मोठी घोषणा; तिसऱ्या आघाडीत प्रवेश, तिकीटही मिळाले
19
"मान ताठ करुन फिरेल असा..."; युगेंद्र पवारांच्या आव्हानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
20
वरळीत तिरंगी सामना रंगणार, शिंदेगट आदित्य ठाकरेंविरोधात मिलिंद देवरांना उतरवणार?

प्रक्रिया उद्योगाशिवाय शेतीला भविष्य नाही; उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 5:39 PM

प्रक्रिया उद्योगाशिवाय शेतीला भविष्य नाही. प्रत्येक तालुक्यात मूल्यवर्धनाची साखळी तयार होणे गरजेचे आहे. म्हणून तरुण उद्योजकांनी शहरी भागात न जाता ग्रामीण भागात प्रक्रिया उद्योग सुरु करण्यासाठी मोठी संधी असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उद्योग, खाणकाम मंत्री सुभाष देसाई यांनी केले.

राहुरी : प्रत्येक गावात कृषी प्रक्रिया उद्योग सुरु झाल्यास नुकसान कमी होऊन शेतीमालाला चांगला भाव मिळेल. प्रक्रिया उद्योगाशिवाय शेतीला भविष्य नाही. प्रत्येक तालुक्यात मूल्यवर्धनाची साखळी तयार होणे गरजेचे आहे. म्हणून तरुण उद्योजकांनी शहरी भागात न जाता ग्रामीण भागात प्रक्रिया उद्योग सुरु करण्यासाठी मोठी संधी असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उद्योग, खाणकाम मंत्रीसुभाष देसाई यांनी केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठातील स्मार्ट अन्न प्रक्रियाचे प्रगत तंत्रज्ञानावरील दोन आठवड्याचे आॅनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. के. पी. विश्वनाथा होते. 

देसाई म्हणाले, राज्यात भाजीपाला तसेच फळांचे उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्र सरकारने राज्यात आठ मेगा फूडपार्क तसेच ६०० पेक्षा जास्त मार्केट पार्क सुरु केले आहेत. महाराष्ट्रात शेतमालाचा गुणात्मक दर्जा वाढविण्याच्या सोई सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. यामध्ये कृषी क्षेत्रातील नवीन उद्योजकांना शेतमाल प्रक्रिया उद्योगांमध्ये खूप मोठा वाव आहे, असेही देसाई म्हणाले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAgriculture Sectorशेती क्षेत्रministerमंत्रीSubhash Desaiसुभाष देसाई