शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

२९ पाणी वापर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

By admin | Published: August 25, 2016 11:34 PM

श्रीगोंदा : कुकडी कालव्यावरील जोड कालवा १३२ किलोमीटरवरील २९ सहकारी पाणी वापर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी पाणी मिळत नसल्याच्या निषेधार्थ सामूहिक राजीनामे दिले आहेत.

श्रीगोंदा : कुकडी कालव्यावरील जोड कालवा १३२ किलोमीटरवरील २९ सहकारी पाणी वापर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी पाणी मिळत नसल्याच्या निषेधार्थ सामूहिक राजीनामे दिले आहेत. सर्व पाणी पुरवठा संस्था विसर्जित करवून शासनाने त्या ताब्यात घ्याव्यात अशी मागणीही या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. राजीनामे दिलेल्या पाणी वापर संस्था- मेघगंगा पाणी वापर सहकारी संस्था लोणी व्यंकनाथ, भवानी पाणी वापर संस्था लोणी व्यंकनाथ, कपिला पाणी वापर सहकारी संस्था मढेवडगाव, स्वामीकृपा पाणी वापर सहकारी संस्था लोणी व्यंकनाथ, सिद्धेश्वर पाणी वापर सहकारी संस्था, शिरसगाव, संगम पाणी वापर सहकारी संस्था बाबुर्डी, हुतात्मा पाणी वापर सहकारी संस्था बाबुर्र्डी, नाथ कृपा पाणी वापर सहकारी संस्था म्हातारपिंप्री, प्रियदर्शनी पाणी वापर सहकारी संस्था लोणी व्यंकनाथ, बळीराजा पाणी वापर सहकारी संस्था लिंपणगाव, श्री किसान पाणी वापर सहकारी संस्था, लिंपणगाव, बिरोबा पाणी वापर सहकारी संस्था वेळू, गारपीर पाणी वापर सहकारी संस्था श्रीगोंदा, ज्योतिबा पाणी वापर सहकारी संस्था चोराचीवाडी, सद्गुरु पाणी वापर सहकारी संस्था श्रीगोंदा, शिवनेरी पाणी वापर सहकारी संस्था पेडगाव, साळवणदेवी पाणी वापर सहकारी संस्था, महंमद महाराज पाणी वापर सहकारी संस्था श्रीगोंदा, साळूआई पाणी वापर सहकारी संस्था श्रीगोंदा, फुले-शाहू पाणी वापर सहकारी संस्था श्रीगोंदा, खंडेश्वर पाणी वापर सहकारी संस्था पारगाव सुद्रिक, शिवशक्ती पाणी वापर सहकारी संस्था पारगाव सुद्रिक, महात्मा फुले पाणी वापर सहकारी संस्था श्रीगोंदा, श्रमिक पाणी वापर सहकारी संस्था, विनायक पाणी वापर सहकारी संस्था श्रीगोंदा. या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी सहाय्यक निबंधक मिलिंद टांकसाळे यांच्याकडे सामूहिक राजीनामे सुपूर्द केले आहेत. तसेच सर्व पाणी पुरवठा संस्था विसर्जित करुन शासनाने ताब्यात घेण्याची मागणी निवेदनाव्दारे केली आहे. पाणी वापर संस्थांच्या मागण्या मान्य होत नसल्याच्या निषेधार्थ या संस्थांच्या पदाधिकारी राजीनामे दिल्याचे सांगण्यात येते़ (तालुका प्रतिनिधी)