शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
2
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
3
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
4
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
5
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
6
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
7
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
8
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
9
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
10
ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
11
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
12
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
13
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
14
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
15
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
16
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
17
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
18
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
19
Pitru Paksha 2024: दक्षिण दिशेला फक्त श्राद्ध विधी केले जातात, अन्य शुभ कार्य नाही; का ते जाणून घ्या!
20
Pitru Paksha 2024: बेपत्ता होऊन अनेक वर्षं घरी न परतलेल्या व्यक्तीचेही श्राद्ध घातले जाते का? वाचा!

कोपरगावात उभ्या कारने घेतला पेट; लाखोंचे नुकसान 

By रोहित टेके | Published: April 05, 2023 6:42 PM

मुंबई नागपूर महामार्गावर उभे असलेल्या महिंद्रा काँन्टो कारने अचानक पेट घेतला.

कोपरगाव (अहमदनगर) : तालुक्यातील संवत्सर शिवारात मुंबई नागपूर महामार्गावर उभे असलेल्या महिंद्रा काँन्टो कारने बुधवारी (दि.५) दुपारी अचानक पेट घेतला. सुदैवाने कारमध्ये कोणी नसल्याने जीवित हानी टळली. मात्र, कार जळून खाक झाल्याने बाबासाहेब ठाकरे या शेतकऱ्याचे जवळपास पाच लाखांचे नुकसान झाले आहे. शेतकरी बाबासाहेब ठाकरे (रा.भोजडे चौकी) हे बुधवारी दुपारी पुतण्या किरण यांच्या बरोबर भोजडे चौकी येथून संवत्सर शिवारातील आपल्या शेतावर शेती कामासाठी गेले होते. 

त्या ठिकाणी मुंबई- नागपूर महामार्गाच्याकडेला त्यांनी महिंद्रा काँटो कार (क्र.एम.एच. १५ इपी ७०८६ ) ही उभी केली. काही वेळातच उभ्या कारने अचानक पेट घेतला. ठाकरे यांच्या लक्षात आल्यानंतर कोपरगाव नगर परिषदेच्या आणि कोल्हे कारखान्याच्या अग्निशमन दलाला कळवले. यावेळी दोन्ही अग्निशमन दल  घटनास्थळी पोहोचले आणि आग विझवली तोपर्यंत काल पूर्णपणे जळून खाक झाली होती. सुदैवाने कार मध्ये कोणी नसल्याने जीवित हानी टळली मात्र लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सदर आग विझवण्यासाठी कोपरगाव नगरपरिषद अग्निशमन दलाचे फायरमन प्रमोद सिंनगर, सागर काटे, चालक संजय विधाते, प्रशांत शिंदे तसेच सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcarकारfireआग