शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

जिल्हाधिकाऱ्यांचा मनपाला डोस

By admin | Published: August 27, 2014 11:03 PM

अहमदनगर: पाणी गळती रोखा आणि तपासणीची मोहीम हाती घ्या, अशा सूचना करत जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी बुधवारी महापालिकेच्या आरोग्य विभागास चांगलाच डोस भरला़

अहमदनगर: शहरातील आगरकर मळ्यातील नागरिकांना काविळीची लागण झाल्याबाबत नाराजी व्यक्त करत पाणी गळती रोखा आणि तपासणीची मोहीम हाती घ्या, अशा सूचना करत जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी बुधवारी महापालिकेच्या आरोग्य विभागास चांगलाच डोस भरला़शहरातील आगरकर मळ्यात दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना काविळीची लागण झाली आहे़ परिसरातील ३२५ जणांना दूषित पाणी पिल्याने कावीळ झाल्याचे महापालिकेच्या आरोग्य तपासणीत आढळून आले़ यापैकी एकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला़ या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी महापालिका व जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांची बुधवारी बैठक घेतली़ बैठकीस महापालिकेचे प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ़ सतीश राजूरकर, जिल्हा शल्यचिकित्सा विभागाचे प्रतिनिधी पी़ एस़ कांबळे आदी उपस्थित होते़ या बैठकीत कवडे यांनी शहरातील कावीळप्रश्नी नाराजी व्यक्त करत तातडीने उपाय योजना करण्याच्या सूचना केल्या़तसेच विविध ठिकाणी तपासणी केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले आहेत़शहरातील बहुतांश परिसरात जलवाहिनी व ड्रेनेजलाईन एकाच ठिकाणी आहेत़ दोन्ही लाईन एकाच ठिकाणी टाकल्याबाबत कवडे यांनी नाराजी व्यक्त केली़ (प्रतिनिधी)