शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

जिल्हा मुख्यालयाच्या मागणीसाठी श्रीरामपुरात बंद, सर्वपक्षीयांचा सहभागी

By शिवाजी पवार | Published: July 14, 2024 2:40 PM

स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने या बंदचे आवाहन करण्यात आले होते.

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून श्रीरामपूरला नवीन मुख्यालयाचा दर्जा द्यावा या मागणीसाठी शहर व तालुक्यात रविवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. दिवसभर शहरात शुकशुकाट होता.

स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने या बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्याला सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला. समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन, कार्याध्यक्ष बाबा शिंदे, संघटक अशोक उपाध्ये, माजी खासदार सदाशिव लोखंडे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, सभापती सुधीर नवले, काँग्रेस पक्षाचे सचिन गुजर, अशोक कानडे, अरुण नाईक, ज्ञानेश्वर मुरकुटे, मर्चंट असोसिएशन संजय कासलीवाल, मुक्तार शहा, सचिन बडदे, नागेश सावंत आदी सहभागी झाले होते.

रविवारी सकाळी महात्मा गांधी पुतळ्याजवळ सभा पार पडली. यावेळी जिल्हा मुख्यालयासाठी श्रीरामपूर हेच योग्य असल्याचे प्रमुखांनी सांगितले. पुढील काळात लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला. तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर