शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Elections: अजित पवारांचा पहिला उमेदवार ठरला! फोनवरून नावाची केली घोषणा
2
"मिस्टर शिंदे, ठाकरेंवर बोलताना हे विसरू नका", 'त्या' ट्विटवरून राऊत भडकले
3
आचारसंहितेपूर्वी आरक्षण द्या,अन्यथा आगामी निवडणुकीत सरकारला पश्चाताप होईल: मनोज जरांगे
4
धक्कादायक! टार्गेट पूर्ण करण्यासाठी दबाव, पगार कापण्याची धमकी; मॅनेजरने उचललं टोकाचं पाऊल
5
"सरकार म्हणजे विषकन्या, सबसिडीच्या भरवशावर राहू नका! लाडकी बहीण सुरू केल्यामुळे..."; नितीन गडकरींचं विधान चर्चेत
6
पोलिसांनी चौकशीला बोलावल्यानंतर Book My Showचे सीईओ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
7
स्वत:शीच लग्न करणाऱ्या जगप्रसिद्ध रिलस्टारने संपविले आयुष्य; चिठ्ठी सापडली
8
पहिल्यांदाच बोनस शेअर देण्याची तयारी; ६ महिन्यांत 'या' शेअरनं दुप्पट केला पैसा, तुमच्याकडे आहे का?
9
पितृपक्ष: सर्वपित्री अमावास्येला ‘असे’ करा श्राद्ध; पूर्वज होतील प्रसन्न, समाधानाने तृप्त!
10
दुसऱ्या लग्नातही सुख नाही, नव्या नवरीनं उचललं टोकाचं पाऊल; पती फोनवर असं काय बोलला?
11
सुपर कॅच! सिराज अगदी स्प्रिंगसारखा वाकला; शेवटच्या टप्प्यात शाकिबचा 'करेक्ट कार्यक्रम'
12
फिट राहा! २ वेळा भात खाल्ल्याने वजन वाढतं?; दिवसातून किती वेळा, किती प्रमाणात खावा, जाणून घ्या
13
IND vs BAN : 'हिटमॅन' रोहित झाला 'सुपरमॅन'; हवेत उडी मारुन एका हातात पकडला कॅच (VIDEO)
14
वर्षाताई बाहेर जायला हव्या होत्या! पॅडीच्या एक्झिटनंतर प्रेक्षक नाराज, म्हणाले- "बिग बॉस स्वत:च्या मनाने..."
15
SBI ची सुपरहिट स्कीम : एकदा करा डिपॉझिट, दर महिन्याला होईल कमाई; पाहा संपूर्ण डिटेल्स
16
नवरात्रोत्सव: १० राशींना नवदुर्गेचे वरदान, अकल्पनीय लाभ; धनलक्ष्मीची अपार कृपा, शुभच होईल!
17
लाडकी बहीण योजनेवर नितीन गडकरींचं एक विधान; सरकारची झाली कोंडी, विरोधकांनी घेरलं
18
"उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचा अपघाताआधी मागितला होता राजीनामा", कदमांचा गौप्यस्फोट
19
पाकिस्तानला मोठा झटका! ६ मंत्रालयांना टाळे, दीड लाख नोकऱ्या गेल्या; आयएमएफकडून कर्जासाठी लोटांगण
20
Nepal Flood : पुराचे थैमान! नेपाळमध्ये परिस्थिती गंभीर; १७० जणांचा मृत्यू, १११ जण जखमी, ४२ बेपत्ता

ध्येय साध्य करण्यासाठी कठोर साधना करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 2:08 PM

आपल्यापेक्षा वडीलधा-यांचा सल्ला ऐकून घ्यावा. तो अंमलात आणावा. त्यातच आपले हित असते. जेथे प्रेम, माया नसते तेथे प्रभूचे वास्तव्य नसते. ध्येय साध्य करण्यासाठी कठोर साधना आवश्यक असते.

सन्मतीवाणी

आपल्यापेक्षा वडीलधा-यांचा सल्ला ऐकून घ्यावा. तो अंमलात आणावा. त्यातच आपले हित असते. जेथे प्रेम, माया नसते तेथे प्रभूचे वास्तव्य नसते. ध्येय साध्य करण्यासाठी कठोर साधना आवश्यक असते.एका पारड्यात तेवीस तीर्थंकर आणि दुस-या पारड्यात महावीरांना ठेवा. महावीरांचे पारडे जड होईल. महावीरांची तपस्या कठोर आहे. त्यांनी नेहमी दुस-यांच्या कल्याणाचा विचार केला म्हणून त्यांना महावीर म्हणतात. तीर्थंकर संयमाच्या बळावर सर्व काही सांभाळून घेतात. ते नेहमीच प्रभूवर प्रेम करतात. तीर्थंकरांच्या वास्तव्यामुळे सर्वत्र दैैवी गुणांचा अनुभव मिळतो. जेथे प्रेम, माया नसते तेथे प्रभूचे वास्तव्य नसते. धर्म आराधना करताना भाविकांनी श्रद्धा भाव ठेवावा. कोणतीही शंका घेऊ नये. तीर्थंकरांमध्ये वात्सल्याची भावना असते. आगीवर पाणी टाकल्यावर ती शांत होते. त्याचप्रमाणे प्रतिशोधाच्या भावनेवर ममत्व, वात्सल्यरुपी पाण्याचा वर्षाव करतात. प्रतिशोधाचे नियमन उदबोधन, प्रतिबोध देऊन करतात. साधू संतांमुळेच मुक्तीचा मार्ग मिळेल. माणूस स्वार्थापोटी प्रभूला विसरतो आहे. आत्मकल्याण करण्यासाठीच धर्म आराधना करावयाची असते. ती करताना अनेकदा संघर्ष करावा लागतो. पण संघर्षाचा मुकाबला करून श्रावक आपले ध्येय साध्य करू शकतो. वर्धमान हे महावीर झाले त्यामागे कठोर तपस्या हे प्रमुख कारण आहे.- पू. श्री. सन्मती महाराज

टॅग्स :Jain Templeजैन मंदीरAhmednagarअहमदनगर