शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
"संजय राऊत यांना बैलाएवढीही अक्कल नाही’’, सदाभाऊ खोत यांची टीका
5
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
6
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
7
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
8
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
9
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
10
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
11
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
12
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
13
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
14
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
15
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
16
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
17
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
18
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
19
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
20
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

यंदा साखर उतारा अडीच टक्क्यांनी घटणार; महिनाभर आधीच साखर कारखाने सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 2:23 PM

यंदाच्या गळीत हंगामात १५ आॅक्टोबरपासून साखर कारखाने सुरू  होणार आहेत. त्यामुळे साखर उता-यात दोन ते अडीच टक्क्यांनी घट होणार आहे. याचा कारखान्यांना आर्थिक फटका बसणार आहे.

 राहुरी : यंदाच्या गळीत हंगामात १५ आॅक्टोबरपासून साखर कारखाने सुरू  होणार आहेत. त्यामुळे साखर उता-यात दोन ते अडीच टक्क्यांनी घट होणार आहे. याचा कारखान्यांना आर्थिक फटका बसणार आहे.

 यंदा महाराष्ट्रामध्ये ८०० लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध आहे. गेल्या वर्षीच्या गळीत हंगामात ५६५ लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध आहे.  मात्र ऊसतोडणीसाठी कामगार लक्षात घेता शासनाने एक महिना अगोदर साखर कारखाने सुरु करण्याचे आदेश दिले आहेत.

 गेल्यावर्षी साखर कारखान्यांना नऊ ते दहा या दरम्यान उसाचा उतारा मिळाला होता. या वर्षी साखर कारखाने लवकर सुरू होणार असल्याने सात ते आठ टक्के उतारा मिळण्याची शक्यता आहे. उशिरा साखर कारखाने सुरू झाल्यानंतर उसाला उतारा मिळतो. मात्र उन्हाळ्यात उताºयात घट होते.

साखर कारखाने    लवकर  सुरू होणार असल्यामुळे कारखान्याचे आर्थिक नुकसान होणार आहे. त्याचा बाजार भाव देखील परिणाम होणार आहे. त्यामुळे कारखान्यांसमोर अडचणी निर्माण होणार आहे, असे साखर तज्ज्ञ सुखदेव शेटे यांनी सांगितले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSugar factoryसाखर कारखानेRahuriराहुरी