शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

कर्जबाजारीपणाला कंटाळून माना येथील शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2023 19:31 IST

A farmer committed suicide दिलीप गणेश कोकणे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

मूर्तिजापूर : तालुक्यातील माना येथील शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून रेल्वे खाली येऊन आपली जीवनयात्रा संपविलायाची घटना २९ जानेवारी रोजी सकाळी माना येथे घटली. दिलीप गणेश कोकणे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

माना येथील रेल्वे पुलाजवळ रेल्वे रुळावर खांब क्रमांक ६२३/२५ जवळ रेल्वेखाली झोकून देण्याच्या प्रयत्नात असताना दिलीप कोकणे यांना रेल्वेची जोरदार धडक बसली धडकेने ते रुळाच्या बाजूला फेकल्या जाऊन त्यांचा या धडकेत घटनास्थळीच मृत्यू झाला. ते अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्यावर युनियन बॅंकेचे व खाजगी कर्ज असल्याने त्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती आहे. या प्रकरणी माना पोलीस अधिक तपकरीत आहेत.

टॅग्स :Akolaअकोलाfarmer suicideशेतकरी आत्महत्या