शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

सिंचन क्षेत्रासोबतच उत्पादकता वाढवावी लागेल! - जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 19:58 IST

आंतरराष्टÑीय जल सिंचन व जल निस्सारण आयोगाचे माजी सरकार्यवाह डॉ.माधवराव चितळे अकोल्यात आले असताना ‘लोकमत’शी बातचित करताना त्यांनी पाणी विषयावर सर्वच अनुषंगाने माहिती दिली.

 

- राजरत्न सिरसाट

अकोला : सिंचन क्षेत्रात वाढ होत असून, सिंचन आयोगाच्या अहवालाच्या आकडेवारीवरू न हे समोर आले आहे.आता  प्रतिघनमिटर  पाण्याची उत्पादकता वाढवणे हे खरे काम आहे. तदव्तच पाणी व्यवस्थापन काळाची गरज असल्याने लोकांचा सहभाग व जागरू कता वाढवावी लागणार आहे. सिंचन परिषदेतून हाच संदेश देण्याचा प्रयत्न असल्याची माहिती आंतरराष्टÑीय जल सिंचन व जल निस्सारण आयोगाचे माजी सरकार्यवाह डॉ. माधवराव चितळे यांनी रविवारी दिली.

दोन दिवसीय २० वी महाराष्ट्र सिंचन परिषद येथे आयोजित करण्यात आली होती,या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी डॉ. चितळे अकोल्यात आले असताना ‘लोकमत’शी बातचित करताना त्यांनी पाणी विषयावर सर्वच अनुषंगाने माहिती दिली. 

 - सिंचनाचा तर अनुशेष आहे ?उत्तर-  सिंचन आयोगाच्या ताज्या अहवालानुसार सिंचनाचे क्षेत्र वाढत असल्याचे समोर आले आहे. विदर्भातही या अनुषंगाने काम होत आहे पंरतु खरी गरज आहे ती भूपृष्ठावर पावसाचे पाणी साठविण्याची.ती क्षमता आपण निर्माण न केल्याने पावसाचे पाणी समुद्राकडे वाहून जात आहे.आजमितीस आपण केवळ ३० टक्के पाण्याचा साठा करू  शकलो. 

- पाणी साठविण्यासाठी काय करावे?उत्तर- साठे तयार करावे लागणार आहेत.तदव्तच मुलस्थानी जलसंवर्धनही करावे लागेल.राहणीमान बदलले असून, पाण्याचा वापर वाढला आहे.शेती,उद्योग आदी विकासाला वर्षाकाठी किती पाणी लागते याचा ताळेबंद ठेवावा लागणार आहे. 

- जलप्रदुषणावर उपाययोजना अपुºया पडतात का ?उत्तर- हे प्रशासकीय आव्हान आहे. यासाठी कडक कायदे करण्यात आले आहेत.त्याचा वापर केला पाहिजे.नद्या,ओढे, तलाव आदी ठिकाणी लोकांनी कचरा,घाण टाकणे टाळले पाहिजे ,नद्याच्या काठचे अतिक्रमण काढून नद्यांचा श्वास मोकळा करणे तेवढेच अत्यावश्यक आहे. त्यासाठी लोकांनी पाण्यावर प्रेम करावे,त्यासाठीची जनजागृती करावी लागणार असून, शहर ते ग्राम पातळीवर विविध समित्या स्थापन कराव्या.या समित्यांचे संचालन जिल्हा परिषद,पंचायत समित्या,ग्राम पंचायतीमार्फत होणे गरजेचे आहे.व्यापक स्वरू पात जनजागृती होईल.

-  खारपाणपट्टयासाठी कोणत्या उपाययोजना राबवाव्यात?उत्तर- विदर्भातील खारपाणपट्ट्यात नवीन स्वच्छ पावसाचे पाणी मुलस्थानी साठवणूक व जिरवावे लागले.

- जलतिनीचा फायदा झाला का? उत्तर- पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांनी पहिली जलनिती ठरविण्यासाठी पुढाकार घेतला होता.त्याचा फायदा झाला आहे.आता खरी गरज आहे ती भूपृष्ठावर पाणी वाढविण्याची.त्यांनतर दुसरी जलनिती ठरविण्यात आली त्यामध्ये किरकोळ बदल करण्यात आले.

टॅग्स :Akolaअकोलाinterviewमुलाखत