शहरं
Join us  
Trending Stories
1
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
2
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
3
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
4
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
5
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
7
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
8
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
9
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
10
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
11
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
12
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
13
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
14
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
15
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
16
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
17
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
18
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
19
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
20
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार

आत्महत्या रोखण्यासाठी कृषी विद्यापीठाने पुढाकार घ्यावा - तिवारी

By admin | Published: January 23, 2016 1:53 AM

शेतकरी आत्महत्यांमागील कारणांची समीक्षा करू न कृषी धोरण आखण्यासाठी शासनाला मदत करण्याचे अवाहनकिशोर तिवारी यांनी शुक्रवारी कृषिशास्त्रज्ञांना केले.

अकोला: शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून, कृषी विद्यापीठांनीदेखील शेतकरी आत्महत्यांमागील कारणांची समीक्षा करू न कृषी धोरण आखण्यासाठी शासनाला मदत करावी, असे आवाहन कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी शुक्रवारी कृषिशास्त्रज्ञांना केले.अकोल्याचे खासदार संजय धोत्रे व आमदार तथा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य रणधीर सावरकर यांनी यासंदर्भात पुढाकार घेऊन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. डॉ. पंदेकृवि कुलगुरू कार्यालय सभागृहात शुक्रवारी पार पडलेल्या आढावा सभेला खा. संजय धोत्रे, आ. रणधीर सावरकर, कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांची प्रमुख उपस्थिती होती. तिवारी पुढे म्हणाले, कृषी विद्यापीठांकडे असलेले अपुरे मनुष्यबळ बघता, कृषी विद्यापीठांनी त्यांना लागणारी संसाधने व मनुष्यबळाची गरज व इतर समस्या काय आहेत, त्या स्पष्ट कराव्यात. म्हणजे या समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करता येईल. ह्यकै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनह्ण या नावातच संस्थेचा उद्देश प्रतीत होत असून, शिक्षण, शेतकरी व कृषी विद्यापीठाची सांगड घालण्यासह शेतकरी कृषिक्षेत्रातील अद्ययावत माहितीसंदर्भात कसा समृद्ध होईल, असे प्रयत्न करण्यात येत आहेत. तद्वतच शेतकर्‍यांवर आत्महत्या करण्याची पाळी येणार नाही, याची सामूहिक जबाबदारी विद्यापीठाच्या सहकार्याने उचलण्याचे आवाहनही तिवारी यांनी केले.