शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

‘ई-नाम’ योजनेचा फज्जा; बोली पद्धतीतूनच लिलाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 10:50 IST

Akola APMC, Agriculture Sector बाजार समितीमधील ई-नाम योजनेला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतमालाचे पारंपरिक बोली पद्धतीने होणारे लिलाव बंद करून त्याऐवजी शेतमालाच्या आॅनलाइन लिलावासाठी ‘ई-नाम’ पोर्टल तयार करण्यात आले; मात्र या योजनेला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने, अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पारंपरिक बोली पद्धतीच्या लिलावातूनच शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू असल्याचे वास्तव आहे.केंद्र सरकारने २०१६ पासून राष्ट्रीय कृषी बाजार ही योजना सुरू केली. बाजार समित्यांमधील शेतमालाचे पारंपरिक बोली पद्धतीचे लिलाव बंद करून त्याऐवजी आॅनलाइन लिलावासाठी ई-नाम हे व्यापारी पोर्टल तयार करण्यात आले व कृषी उत्पन्न बाजार समित्या या पोर्टलशी जोडण्यात आल्या. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ४५ ते ५० टक्के शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार आॅनलाइन लिलावाद्वारे होत असले तरी, ५० ते ५५ टक्के शेतमाल शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार पारंपरिक बोली पद्धतीच्या लिलावातूनच होत असल्याचे वास्तव आहे.शेतमालाच्या आॅनलाइन खरेदी-विक्री व्यवहारासाठी शेतकऱ्यांसह व्यापारी व अडत्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने बाजार समितीमधील ई-नाम योजनेला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.ई-नाम योजना अंतर्गत अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ४५ ते ५० टक्के शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात. उर्वरित ५० ते ५५ टक्के शेतमाल खरेदी -विक्रीचे व्यवहार पारंपरिक बोली पद्धतीच्या लिलावातूनच होतात. आॅनलाइन लिलावाद्वारे शेतमाल खरीदी-विक्रीच्या व्यवहारासंदर्भात शेतकऱ्यांसह व्यापारी व अडत्यांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे.- शिरीष धोत्रेसभापती, अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती

 

टॅग्स :Akola APMCअकोला कृषी उत्पन्न बाजार समितीAgriculture Sectorशेती क्षेत्रAkolaअकोलाFarmerशेतकरी