शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

अकोला : डॉ. पंदेकृविचे संशोधन : तेलबियांचे सात वाण विकसित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 00:43 IST

अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने भरघोस उत्पादन देणारे तेलबियांचे सात वाण विकसित केले आहेत; पण पूरक दर मिळत नसल्याने या क्षेत्रात अद्याप वाढ झाली नाही. दरम्यान,मागच्या वर्षी केंद्र शासनाने रिफाइंड खाद्यतेलावर दुप्पट आयात कर लावल्याने तेलबियांच्या दरात वाढ होऊन तेलबिया क्षेत्र वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ठळक मुद्देराज्यातील क्षेत्र घटले

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने भरघोस उत्पादन देणारे तेलबियांचे सात वाण विकसित केले आहेत; पण पूरक दर मिळत नसल्याने या क्षेत्रात अद्याप वाढ झाली नाही. दरम्यान,मागच्या वर्षी केंद्र शासनाने रिफाइंड खाद्यतेलावर दुप्पट आयात कर लावल्याने तेलबियांच्या दरात वाढ होऊन तेलबिया क्षेत्र वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तेलबिया संशोधन विभागाने डॉ. एस.एन. देशमुख यांच्या नेतृत्वात टीएजी-२४, एके-१५९,  एके-२६५ व एके- ३0३ भुईमुगाचे वाण विकसित करण्यात आले आहे. सर्व वाण खरीप हंगामात भरघोस उत्पादन देणारी आहेत. एके- २६५ वाण राष्ट्रीय स्तरावर प्रसारित करण्यात आले आहे. एके-३0३ भुईमुगाचे वाणही खरीप हंगामासाठी आहे. या भुईमुगाचा एक दाणा एक ग्रामचा आहे, हे विशेष. या वाणाची शेतकर्‍यांकडून मोठी मागणी आहे.  करडीमध्ये पीकेव्ही- पिंक व एकेएल-२0७ हे दोन वाण अलीकडेच विकसित करण्यात आले आहे. करडी पिंक या वाणाचे फूल गुलाबी आहे. हे वाण प्रसारित करण्यात आले. या वाणापासून इतर वाणापेक्षा दोन टक्के अधिक म्हणजे ३३ टक्के तेल मिळते. सूर्यफूल-एसएस हे संकरित वाणही विकसित करण्यात आले आहे. नरनपुंसकतेवर आधारित तेलबिया संकरित वाण निर्माण करण्याचे संशोधकांचे प्रयत्न सुरू  आहेत. तेलबियांचे संशोधन करू नही क्षेत्र सातत्याने घसरत आहे.  विदर्भात सूर्यफुलाचे क्षेत्र १ लाख २५ हजार हेक्टर होते. ते घसरू न आठ हजार हेक्टरवर आले आहे. करडीचे क्षेत्र ८0 हजार हेक्टर होते, तेदेखील १५ हेक्टर खाली आले आहे. खरिपाचा भुईमूग दोन लाख हेक्टरहून झपाट्याने खाली घसरत सहा हजार हेक्टरवर आला आहे. उन्हाळी भुईमुगाचे क्षेत्र ३५ हजार हेक्टर आहे. 

भुईमूग संशोधन प्रकल्पाचा प्रस्तावभुईमुगावर संशोधन करण्यासाठी अखिल भारतीय संशोधन (एआयसीआरपी) प्रकल्पाचा प्रस्ताव भारतीय संशोधन परिषदेकडे कृषी विद्यापीठाने पाठविला आहे. हे केंद्र मिळाल्यास भुईमुगावर आणखी संशोधन करता येईल.

कृषी विद्यापीठाने दज्रेदार भरघोस उत्पादन देणारे तेल बियाणे वाण विकसित केले असून, शेतकर्‍यांची मागणी वाढली आहे. यावर्षी रब्बी हंगामात करडई क्षेत्र वाढले आहे. उन्हाळी भुईमुगाच्या क्षेत्रातही वाढ होत आहे.डॉ. विलास खर्चे,संशोधन संचालक, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

टॅग्स :Akola cityअकोला शहरDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ