शहरं
Join us  
Trending Stories
1
"आचारसंहिता लागेपर्यंत आरक्षणाबाबत निर्णय घ्या अन्यथा…’’ मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला निर्वाणीचा इशारा
2
गुजरातमध्ये भिंत कोसळल्याने ७ मजूरांचा मृत्यू; अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
3
"...यासाठी आयुष्यातील २२ वर्षे खपवली नाही"; पंकजा मुंडेंनी दसरा मेळाव्यात व्यक्त केली खंत
4
"..आता ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला नाही का?", १७ जातींच्या समावेशावरून जरांगे पाटलांचा सवाल
5
अनोखी क्रिकेट स्पर्धा रिटर्न! ६ खेळाडू आणि ५ ओव्हर्स; भारताचा संघ जाहीर, केदार जाधवला संधी
6
'आत्महत्या म्हटलं की दक्षिणेतील नेत्यांची आठवण येते'; लक्ष्मण हाकेंनी पंकजा मुंडे-धनंजय मुंडेंना काय केली विनंती?
7
दो जिस्म, एक जान... 'बिग बॉस मराठी' फेम निक्की-अरबाझचं रोमँटिक फोटोशूट, पाहा Photos
8
हरियाणाच्या कैथलमध्ये भीषण अपघात; कालव्यात पडली कार, एकाच कुटुंबातील ८ जणांचा मृत्यू
9
HAL as Maharatna: 'महारत्न' कंपन्यांच्या यादीत आणखी एका कंपनीची एन्ट्री; HAL बनली १४ वी सरकारी कंपनी; पाहा यादी
10
ढुंढो ढुंढो रे... Live मॅचमध्ये चेंडू झुडुपात गेला, ऑस्ट्रेलियाचा नॅथन लायन जंगलात उतरला अन्... (Video)
11
महाराष्ट्रातील होमगार्ड्सना देशात सर्वाधिक मानधन; दुप्पट रकमेची फडणवीसांकडून घोषणा
12
IND vs NZ Test : टीम इंडियाची घोषणा अन् RCB ला 'विराट' फायदा; फ्रँचायझीला मिळाली सुवर्णसंधी
13
"यावेळी रावणाचे अखेरचं दहन"; डुप्लिकेट मेळावा म्हणत संजय राऊतांची CM शिदेंवर टीका
14
Noel Tata : "मी रतन टाटा आणि टाटा समूहाचा वारसा..," नव्या जबाबदारीनंतर नोएल टाटांची पहिली प्रतिक्रिया
15
पावसाने केलेलं नुकसान, मुलाची अभिनयक्षेत्रात एन्ट्री! 'फुलवंती'च्या दिग्दर्शिका स्नेहल प्रवीण तरडेंनी सांगितलं महिला दिग्दर्शक कमी असण्याचं कारण
16
नो टेन्शन! डिलीट केलेला WhatsApp मेसेज तुम्हाला वाचायचाय?, 'ही' सोपी ट्रिक करेल मदत
17
"दुर्दैवाने राज ठाकरे महाराष्ट्र लुटणाऱ्यांच्या पाठीशी"; पॉडकास्टवरुन संजय राऊतांचा टोला
18
जामनगरचा नवीन 'राजा' अजय जडेजा; राजघराण्याचा पुढचा वारस ठरला, जाणून घ्या इतिहास
19
ठरलं! हरयाणात १७ ऑक्टोबरला होणार शपथविधी, नायबसिंह सैनी १० वाजता घेणार शपथ
20
इराणच्या न्यूक्लिअर साईट्सवर मोठा सायबर हल्ला! अनुचित घटनेच्या भीतीने जग भयभीत झाले

हरितगृहातून अमरावती विभाग गायब

By admin | Published: August 21, 2015 12:08 AM

एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम.

संतोष वानखडे/वाशिम : शेतकर्‍यांचे जीवनमान उंचाविण्याच्या दृष्टिकोनातून कृषी विभागातर्फे विविध योजना राबविल्या जात आहेत. या योजनेपैकीच एक असलेल्या एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमांतर्गत राज्यात सद्यस्थितीत २0२५ हरितगृहे उभारल्या गेली आहेत. अमरावती विभागात मात्र एकही हरितगृह उभारल्या गेले नाही. बदलत्या काळानुसार शेती करण्याच्या पद्धतीतही बदल होत आहेत. पारंपरिक पद्धतीने अपेक्षीत उत्पादन हाती येत नसल्याने शेतीत नानाविध प्रयोग केले जात आहेत. या प्रयोगांना शासनाच्या अनुदानित योजनांमुळे ह्यअर्थह्ण प्राप्त होत आहे. विविध योजनांच्या माध्यमातून शेतमालाचे उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. शासनाच्या विविध योजनांपैकी एक असलेल्या एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमांतर्गत राज्यात सद्यस्थितीत २0२५ हरितगृहे उभारण्यात आली आहेत. पिकांसाठी वातावरण नियंत्रित करण्यात हरितगृह महत्त्वाची भूमिका बजावतात. तापमान नियंत्रित करणे, कॉर्बन डायऑक्साईड व किड नियंत्रण आदी बाबी हरितगृहांमुळे सहज शक्य होतात. भाजीपाला आणि फळबाग उत्पादक शेतकर्‍यांसाठी हरितगृह महत्त्वाची ठरत आहेत. कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र, नाशिक या विभागात फळबाग व भाजीपाला उत्पादन मोठय़ा प्रमाणात असल्याने हरितगृह ही संकल्पना येथे पूर्णत: रूजली आहे. हरितगृहासाठी खर्चही जास्त असल्याने आणि अमरावती विभागात मोठी बाजारपेठ उपलब्ध नसल्याने वाशिम, अकोला, बुलडाणा, यवतमाळ व अमरावती या जिल्ह्यात हरितगृह उभे राहू शकले नाहीत.