शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

गारपीटीमुळे तुर, हरभरा, फळबागांचे नुकसान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2021 19:02 IST

Agriculture News : २ हजार ६०० हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

-संजय उमक मूर्तिजापूर : तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे उभ्या पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे, हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. यात २ हजार ६०० हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

किनखेड, कामठा, मुरंबा, शिवण खुर्द, कमळणी, कमळखेड, निंबा, मोहखेड, खांदला, धोत्रा, कानडी, शेंद, उमरी अरब या भागाला गारपीटीचा जबर तडाखा बसला असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यासह शहरात मंगळवारी दुपारी २:३० वाजताच्या दरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांच्या हरभरा, गहू, तुर, कांदा व फळबाग पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार विदर्भात काही जिल्ह्यांत गारपिटीसह प्रचंड प्रमाणात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली होती. दरम्यान २८ डिसेंबर रोजी दुपारी वीजांच्या कडकडाट गारपीटीसह पावसाने जोरदार झोडपून काढले. अचानक आलेल्या या पावसामुळे  शेतकऱ्यांची तारांबळ उडाली तालुकयातील अनेक शेतकऱ्यांनी तुरीची कापणी सुरूवात होण्यापूर्वीच पावसाने व गारपीटीने तुरीला वाळलेल्या शेंगा फुटून शेतात सर्वत्र दाणे विखुरल्याने दाण्यांचा सडा असल्याचे चित्र आहे. त्याच बरोबर हरभरा, गहू, कांदा पिके जमिनदोस्त झाली आहे तर फळबागांचे फळे व आलेला बार पडल्याने प्रचंड नुकसान झाले आहे.  तालुक्यातील मौजे किनखेड, शिवण, कामठा, मुरंबा, अनभोरा, कमळणी कमळखेड, निंबा, धोत्रा, धानोरा पाटेकर, शेंद, बिडगाव, शिवण खुर्द, मोहखेड, अनभोरा, कानडी, उमरी अरब या परीसरातील शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले. तर निंबा येथे गुरांच्या गोठ्यावर झाड उन्मळून पडल्याने गोठ्यात बांधलेली गुरे गंभीर जख्मी झाली आहेत खांदला येथे आवळा व लिंबाचा आकाराची गार पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरagricultureशेती