शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

चमत्कार म्हणजे बनावाबनवी , हातचलाखी आहे त्याला बळी पडू नका - डॉ. स्वप्ना लांडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 16:39 IST

अकोला- महालक्ष्मी हलल्या,  दरवाज्यापर्यंत आल्या, कुठल्यातरी बाबाने अंगारा, तिर्थ, खडीसाखरेच प्रसाद निर्माण केला, हातावर जळता कापूर घेतला असे चमत्कार केल्याचा दावा अनेकदा केला जातो. पण असा कुठलाही चमत्कार होत नाही,  असे चमत्कार म्हणजे बनावाबनवी आहे, हातचलाखी आहे त्याला बळी पडू नका असे आवाहन अ.भा. अनिसच्या वाशिम जिल्हा संपर्कप्रमुख डॉ स्वप्ना लांडे  यांनी केले. 

ठळक मुद्दे मलकापूर मधील साने गुरूजी शाळेमध्ये अ.भा. अनिसच्या वतिने ‘बाबा ते बाबा’ या अभियान. विद्यार्थ्यांकडूनही जळता कापूर हातावर घेऊन नंतर मुखात टाकण्याचे प्रात्यक्षिक करून घेतले.

साने गुरूजी शाळेमध्ये अंधश्रद्धेविरोधात जनजागृती अकोला- महालक्ष्मी हलल्या,  दरवाज्यापर्यंत आल्या, कुठल्यातरी बाबाने अंगारा, तिर्थ, खडीसाखरेच प्रसाद निर्माण केला, हातावर जळता कापूर घेतला असे चमत्कार केल्याचा दावा अनेकदा केला जातो. पण असा कुठलाही चमत्कार होत नाही,  असे चमत्कार म्हणजे बनावाबनवी आहे, हातचलाखी आहे त्याला बळी पडू नका असे आवाहन अ.भा. अनिसच्या वाशिम जिल्हा संपर्कप्रमुख डॉ स्वप्ना लांडे  यांनी केले. स्थानिक मलकापूर मधील साने गुरूजी शाळेमध्ये अ.भा. अनिसच्या वतिने ‘बाबा ते बाबा’ या अभियानात त्या बोलत होत्या. यावेळी अध्यक्षस्थानी साने गुरूजी शाळेचे मुख्याध्यापक संजय इंगळे हे होते तर मंचावर अ.भा.अनिसचे भारत भाऊ इंगोले , पातुर तालुका संघटक राठोड सर , महिला संघटिका  संध्याताई देशमुख अ मीनल इंगोले आदी उपस्थित होते. साने गुरूजी शाळेतील विद्यार्थ्यांना अनेक प्रात्यक्षिके दाखवित डॉ. लांडे यांनी अंधश्रद्धा कशी फैलावते हे स्पष्ट करून सांगीतले. विद्यार्थ्यांनी अशा चमत्काराच्या मागे लागु नये, चमत्कारामागे जे बनावबनवी असती ती शोधावी, कुठल्याही चमत्काराने यश मिळत नाही त्यासाठी परिश्रम करावे लागतात अभ्यास करावा लागतो हे स्पष्ट करून सांगतांना डॉ.लांडे यांनी अनेक उदाहरणे दिली. जळत्या निखाºयावर चालणे हा चमत्कार नाही तर ती साधी वैज्ञानिक क्रीया आहे हे त्यांनी हातात जळता कापूर घेऊन करून दाखविले. विद्यार्थ्यांकडूनही जळता कापूर हातावर घेऊन नंतर मुखात टाकण्याचे प्रात्यक्षिक करून घेतले. मुलांशी संवाद साधत झालेले हे मार्गदर्शन अतिशय रंजक व प्रभावी ठरले. संध्याताई देशमुख यांनीही विद्यार्थ्यांना अनेक प्रयोग करून दाखविले शालेय वयापासूनच चौकस बुद्धी ठेवली तर अंधश्रद्धेचा प्रसार होणार नाही असे त्यांनी सांगीतले.

टॅग्स :Akola cityअकोला शहर