शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

शेतकरी संघटनेने केले खासदारांच्या घरासमोर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 18:08 IST

शेतकरी संघटनेने बुधवारी खासदारांच्या घरासमोर आंदोलन केले.

अकोला : केंद्र शासनाने टाकलेली कांद्यावरील निर्यात बंदी कायम स्वरूपी उठविण्यासाठी लोकसभेत शेतकऱ्यांच्या बाजूने आवाज उठवा, अन्यथा या बंदीमुळे शेतकºयांच्या संसाराची राखरांगोळी होईल, असा इशारा देण्यासाठी शेतकरी संघटनेने बुधवारी खासदारांच्या घरासमोर आंदोलन केले.केंद्र शासनाने शेतीमाल व्यापार सुधारणा विधेयक मंजूर केले आहे. कांदा आवश्यक वस्तुंच्या यादीतून वगळला आहे. नवीन कायद्यानुसार, शेतकºयांना आपला माल कोठेही विकण्याची मुभा दिलेली आहे; मात्र गेल्या सहा महिन्यांनंतर आता कांद्याला चांगले भाव आले असतानाच केंद्र शासनाने अचानक निर्यात बंदी करून कांदा उत्पादक शेतकन्यांचा विश्वासघात केला आहे. हा निर्णय कांदा उत्पादकांच्या प्रपंच्याची राखरांगोळी करणारा असल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला. शेतकºयांच्या व्यथा केंद्रीय व्यापार मंत्री पीयुष गोयल यांच्यापर्यंत पोहोचविण्याचेही आवाहन यावेळी करण्यात आले.अकोल्यात केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या घरासमोर आंदोलन करताना संघटनेच्या पदाधिकाºयांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. खासदार धोत्रे यांच्या चिरंजिवांनी पदाधिकाºयांकडून निवेदन स्वीकारले. यावेळी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते ललीत बहाळे, सतीश देशमुख, धनंजय मिश्रा, विलास ताथोड, डॉ.नीलेश पाटील, सुरेश जोगळे, लक्ष्मीकांत कौठकर, शंकर कंवर, शरद सरोदे उपस्थित होते.

 

टॅग्स :AkolaअकोलाagitationआंदोलनFarmerशेतकरीSanjay Dhotreसंजय धोत्रे