शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडचं जागावाटप ठरलं, महाराष्ट्राचं कधी?; NDA मध्ये भाजपा लढणार सर्वाधिक जागा
2
आरोपीचा पक्ष कोणता हे पाहू नका, त्याला अटक करा; ठाणे प्रकरणावर राज ठाकरे संतापले
3
खुर्चीवर विराजमान होताच मुख्यमंत्री सैनी यांचा मोठा निर्णय; 'या' रुग्णांना मिळणार मोफत उपचार!
4
अस्सल मुंबईकर! फिल्डिंगमध्ये चेंडू लागल्याने मैदानाबाहेर गेला; बॅटिंगला मात्र वेळेत हजर झाला!
5
तरुणीच्या माध्यमातून मुंबई पोलिसांनी सापळा रचला, लॉरेन्स बिश्नोई टोळीचा शूटर हनीट्रॅपमुळे सापडला
6
IND vs NZ : रचिनची सेंच्युरी अन् साउदीची फिफ्टी; न्यूझीलंडचा पहिला डाव ४०० पार
7
“४ नोव्हेंबरला मोठा स्फोट होणार, मविआ-महायुतीचे एन्काउंटर करणार”; परिवर्तन महाशक्तीचा दावा
8
विक्रोळीत भाजी विक्रेत्यांकडून माजी महापौरांना धक्काबुक्की; दत्ता दळवींचे वॉर्ड ऑफिसवर आरोप
9
राज ठाकरेंचं पुत्र अमित ठाकरेंसाठी उद्धव ठाकरे गट माहिम मतदारसंघ सोडणार?
10
“भाजपाची बिष्णोई गँग त्रास देते, कसे लढायचे आम्हाला चांगले माहिती आहे”; संजय राऊतांची टीका
11
Diwali 2024: दिवाळीच्या दिवसात कशी ओळखावी खाद्यपदार्थातली भेसळ? करा 'हे' सोपे प्रयोग
12
Sharad Pawar News सिद्दिकींच्या हत्येनंतर केंद्रीय यंत्रणा सज्ज! शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा घेण्यासाठी केंद्राचा आग्रह
13
"विराट कोचला सांगू शकला असता, पण त्याने तसं केलं नाही"; ४६ All Out नंतर दिनेश कार्तिकचा दावा
14
Manappuram Finance Shares: RBI च्या कारवाईनंतर 'या' शेअरमध्ये हाहाकार, गुंतवणूकदारांकडून विक्री; ₹१४७ वर आला भाव, एक्सपर्ट म्हणाले...
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येवेळी सिक्योरिटी गार्ड काहीच का करू शकले नाहीत?, चौकशीदरम्यान खुलासा
16
शोएब अख्तरचा अंदाज ठरला खोटा; इंग्लंड विरुद्ध पाक संघानं विजय मिळवला मोठा
17
Ratan Tata : रतन टाटांचे चार विश्वासू शिलेदार; त्यांच्याकडेच दिलेत संपत्तीच्या वाटणीचे अधिकार! जाणून घ्या कोण आहेत ते?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : रोहित पाटील यांच्याविरोधात अजितदादांची खेळी? संजयकाकांनी घेतली अजित पवारांची भेट, चर्चांना उधाण
19
“तिढा सोडवण्यास राज्यातील काँग्रेस नेते सक्षम नाहीत, राहुल गांधींशी चर्चा करणार”: संजय राऊत
20
नरेंद्र भोंडेकर मुख्यमंत्र्यांची साथ सोडणार? अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर ठाम

पीकविम्याचा लाभ मिळवून द्या!

By admin | Published: August 15, 2015 1:28 AM

शेतक-यांचे जिल्हाधिका-यांना निवेदन.

अकोला: गतवर्षी झालेल्या पीक नुकसानाची भरपाई म्हणून विमा कंपनीकडून शेतकर्‍यांना पीक विम्याची रक्कम देण्यात आली; परंतु सदर रक्कम बँक खात्यामध्ये जमा न होता कर्ज खात्यामध्ये वळती होत आहे. त्यामुळे शेतकरी पीकविम्याच्या रकमेपासून वंचित रहात आहेत. पीकविम्याच्या रकमेचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी करणारे निवेदन शेतकर्‍यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना सादर केले. गतवर्षीच्या खरीप हंगामात झालेल्या पीक नुकसानापोटी पीक विमा काढलेल्या शेतकर्‍यांना विमा कंपन्यांकडून विम्याची रक्कम देण्यात आली आहे. ही रक्कम शेतकर्‍यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होणे अपेक्षित होते; परंतु सदर रक्कम कर्ज खात्यांमध्ये वळती होत आहे. पीक कर्जाचे पुनर्गठन झालेले असताना पीकविम्याच्या रकमेतून व्याजाची वसुली करणे हा शेतकर्‍यांवर अन्याय आहे. पिकाचा विमा काढण्याची सूचना करूनही गटसचिवांनी विमा काढला नाही. काही शेतकर्‍यांच्या कर्जामधून विम्याची रक्कमही कपात केली आहे. त्यामुळे शेतकरी पीकविम्याच्या लाभापासून वंचित आहेत. या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून पात्र लाभार्थींना विम्याचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी शेतकर्‍यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्‍यांकडे केली. शेतकर्‍यांची मागणी मान्य न झाल्यास २0 ऑगस्ट रोजी कोणतीही पूर्वसूचना न देता आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही शेतकर्‍यांनी दिला आहे.