शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
2
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
3
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
4
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
5
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
6
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
7
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
8
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
9
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
10
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
11
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
12
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
13
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
14
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
15
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
16
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
17
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
18
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
19
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
20
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार

वाजंत्री व्यवसाय संकटात आल्याने टोपले, सुप, विक्री करणारांची पालकमंत्र्यांनी  घेतली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 8:11 PM

Murtijapur News : 'लॉकडाऊनमुळे वाजंत्री व्यवसाय संकटात; टोपले, सुप फळे विकण्याची आली वेळ' या मथळ्याखाली 'लोकमत'ने १३ जून रोजी वृत्त प्रकाशित केले होते.

मूर्तिजापूर : लॉकडाऊन काळात लग्न समारंभात वाजंत्री व्यवसाय करणाऱ्या बॅंड पथकावर आर्थिक संकट ओढवले आहे, 'लॉकडाऊनमुळे वाजंत्री व्यवसाय संकटात; टोपले, सुप फळे विकण्याची आली वेळ' या मथळ्याखाली 'लोकमत'ने १३ जून रोजी वृत्त प्रकाशित केले होते, या वृत्ताची दखल घेत पालकमंत्री बच्चु कडु यांनी दखल घेत टोपले, सुप, फळे विकणाऱ्या व्यवसायीकांची भेट घेऊन अडीअडचणी जाणून घेतल्या.          लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसायावर गंडांतर आले त्यातून लग्न समारंभात वाजंत्री व्यवसाय करणारे कलांवतही सुटले नाहीत, या कलावंतांना आता टोपले, सुप, फळे विकून व किरकोळ मजूरी करुन आपला उदरनिर्वाह करावा लागत आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे गत वर्षापासून अनेक लहान मोठे व्यवसाय ठप्प झाले आहेत. कोरोना काळात लग्न मंडपी वऱ्हाडी मंडळी लग्नसोहळ्यात एकत्र येण्यास बंधने असल्याने व मोजक्याच लोकांच्या उपस्थित विवाह पार पडण्याची परवानगी असल्याने लग्न समारंभातून 'बँडबाजा' बाद झाला आहे. यामुळे या व्यवसायीकांवर उपासमारीची पाळी आली आहे. या संदर्भात लोकमत'ने प्रकाशित केलेल्या वृत्ताची पालकमंत्री बच्चु कडु यांनी आवर्जून दखल घेत टोपले विक्री करण्यात येत असलेल्या दुकानदार जाऊन दिनेश गायकवाड यांची भेट घेऊन अडीअडचणी जाणून घेऊन सहानुभूती व्यक्त केली.  पालकमंत्र्यांनी खरेदी केली 'दवडी'

वाजंत्री व्यवसाय ठप्प झाल्याने वाजंत्री व्यवसायीकानी टोपले, सुप, फळे, विकण्याचा पारंपरिक व्यवसाय सुरू केला. सोमवारी पालकमंत्री बच्चु कडु यांनी या व्यवसाय करणाऱ्यांना भेट दिली. दरम्यान सहानुभूती म्हणून बच्चू कडू यांनी या दुकानातून एक 'दवडी' खरेदी केली

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरBacchu Kaduबच्चू कडू