शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

तेल्हारा तालुक्यात बोंडअळीचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 18:28 IST

शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

तेल्हारा : गेल्या चार पाच वर्षांपासून बोंडअळीच्या संकटाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा त्याच संकटाने घेरले आहे. तेल्हारा शेतशिवारात मान्सूनपूर्व पेरलेल्या कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.तेल्हारा तालुका हा कपाशीच्या पिकाकरिता सुपीक भाग मानल्या जातो. बीटी कपाशीचे उत्पन्न घेण्यास तालुका अग्रेसर आहे; परंतु गेल्या चार पाच वर्षांपासून कपाशीवर दरवर्षी गुलाबी बोंडअळी विळखा घालत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. यावर्षीही तीच परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. ज्या शेतकºयांनी जून महिन्यात लागवड केली आहे, त्या कपाशीला फूलपाती लागली आहे; परंतु त्यावर मात्र गुलाबी बोंडअळीचे आक्रमण झाल्याचे दिसून आल्याने पिकांवरील नैसर्गिक संकटाची मालिका सुरू झाल्याने शेतकरी धास्तावले आहेत. (तालुका प्रतिनिधी)मी माझ्या शेतामध्ये जून महिन्यात कपाशीची पेरणी केली. आज रोजी कपाशीला फुले धरली आहेत; परंतु या फुलपात्यामध्ये बोंडअळ्या दिसून आल्याने मजूर सांगून फुलपात्या तोडल्या आहेत. याबाबत कृषी विभागाला अवगत करण्यात आले असून, माझ्यावर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.- प्रमोद गावंडे, शेतकरी, सात्काबाद, तेल्हारा.

 

टॅग्स :AkolaअकोलाTelharaतेल्हाराagricultureशेतीFarmerशेतकरी