शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

  तीन कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित; एक रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2021 10:37 IST

Akola News : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी भरारी पथके स्थापन करून जिल्ह्यात धाडसत्र सुरू केले आहे.

अकोला : लिंकिंग करणे, बियाणे विक्रीच्या पावतीवर शिक्का मारणे अशा विविध प्रकरणात जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्र विरोधात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. अनियमितता आढळल्याने जिल्ह्यातील ३ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत, तर एका कृषी सेवा केंद्राचा परवाना रद्द करण्यात आला. संबंधितांची १४ जून रोजी सुनावणी आयोजित करण्यात आली होती.

जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर खते, बियाण्यांना प्रचंड मागणी वाढली आहे. पण टंचाई असल्याचे भासवत कृषी सेवा केंद्राकडून वाढीव दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी होत्या. तसेच निविष्ठा विक्री करताना लिंकिंग करणे, सोयाबीन बियाणे विकताना शेतकऱ्यांच्या पावतीवर शिक्का मारण्याचे प्रकरण अशा विविध विषयांमध्ये कृषी सेवा केंद्राच्या विरोधात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

त्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी भरारी पथके स्थापन करून जिल्ह्यात धाडसत्र सुरू केले आहे. यामध्ये कृषी सेवा केंद्रांना नोटीस काढल्या होत्या. संबंधित कृषी सेवा केंद्रांची सुनावणी आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्ह्यातील तेल्हारा, पातूर, बार्शीटाकळी येथील कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले, तर तेल्हारा येथील एका कृषी सेवा केंद्राचा परवाना रद्द करण्यात आला. यामध्ये पाच कृषी सेवा केंद्रांना ताकीद देण्यात आली आहे. यात तेल्हारा तालुक्यांतील केंद्रांचा समावेश आहे.

सेवा केंद्र चालकांनी कायद्याचे उल्लंघन करू नये. कायद्याच्या चौकटीत राहून व्यवसाय करावा, अन्यथा अशी कारवाई करण्यात येईल. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, याची काळजी घ्यावी.

- डॉ. कांतप्पा खोत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

 

आतापर्यंत झालेली कारवाई

जिल्ह्यामध्ये कृषी सेवा केंद्रांवर कारवाईचे सत्र सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत चार कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत, तर आठ केंद्रांना ताकीद देण्यात आली आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAgriculture Sectorशेती क्षेत्र