शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शेतकऱ्यांप्रती असंवेदनशिल -  हार्दिक पटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 18:37 IST

मुख्यमंत्री असंवेदनिशल असून भाजपाचे सरकार मग ते केद्राचे असो की राज्यातील तरूणांना रोजगार देण्यासाठी व शेतकºयांना आत्महत्येपासून रोखण्यामध्ये अपयशी ठरले आहे.

अकोला: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाजनादेश यात्रा घेऊन अकोल्यात आले होते त्या यात्रेच्या पुर्वसंध्येला सहा शेतकऱ्यांनी विष प्राशन करून आपल्या समस्यकडे लक्ष वेधले मात्र या शेतकºयांची व्यथा जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही. निवडणुकीचा प्रचार करून ते निघुन गेले. तुमचे मुख्यमंत्री असंवेदनिशल असून भाजपाचे सरकार मग ते केद्राचे असो की राज्यातील तरूणांना रोजगार देण्यासाठी व शेतकºयांना आत्महत्येपासून रोखण्यामध्ये अपयशी ठरले आहे अशी टीका किसान क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हार्दिक पटेल यांनी केली.काँग्रेसप्रणित विद्यार्थी संघटना ‘एनएसयूआय’च्यावतीने ४ सप्टेंबर रोजी स्वराज्य भवन येथून बेरोजगार यात्रा काढण्यात आली. या यात्रे दरम्यान पटेल यांनी युवकांशी संवाद साधला ते म्हणाले की ााजपच्या सत्ताकाळात बेकारी प्रचंड वाढली आहे. राज्यात ४५ लाख १४ हजार युवक-युवती बेरोजगार आहेत. बेरोजगारांना नोकरी, रोजगार देण्यात शासन अपयशी ठरले आहे. शासनाने बेरोजगारांना रोजगाराची निर्मिती करावी यासाठी एनएसयूआयच्यावतीने बेरोजगार यात्रा काढली आहे. देशाची अर्थव्यवस्था संकटात आहे, सरकारी शाळा बंद होत आहेत, खाजगी शाळांची फी परवडत नाही, तरूणांना रोजगार नाही अशा सर्व मुद्यावर आता तरूणांनी बोलले पाहिजे. पेटून उठले पाहिजे, आंदोलन केले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष अमीर शेख, प्रवक्ता अभिजित कांबळे,एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष आकाश कवडे , किसान क्रांती सेनेचे प्रदेशाध्यक्ष मंगेश भारसाकळे, विदर्भ अध्यक्ष माणिक शेळके आदी उपस्थित होते.

टॅग्स :hardik patelहार्दिक पटेलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAkolaअकोला