शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
2
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
3
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
4
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
5
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
6
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
7
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
8
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
9
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
10
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
11
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
12
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
13
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
14
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
15
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
16
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
18
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
19
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
20
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर

महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूक अटळः अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 17:36 IST

विधानसभेची मध्यावधी निवडणूक अटळ असल्याचे मत वचिंत बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

- राजरत्न सिरसाट

अकोला : राज्याच्या राजकारणातील उलथापालथ ही केवळ सत्तेसाठी असून, हीच स्थिती कायम राहिल्यास विधानसभेची मध्यावधी निवडणूक अटळ असल्याचे मत वचिंत बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. ही इतिहासाची पुनरावृत्ती असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.

शनिवारी सकाळीच राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राजकारण अचानक पलटले आहे. याच पार्श्वभूमीवर अ‍ॅड. आंबेडकर यांचे मत जाणून घेतले असता त्यांनी हीच स्थिती कायम राहिल्यास मध्यावधी निवडणुकीच्या दिशेने राज्य वाटचाल करीत असल्याचे सांगताना. ४० वर्षापूर्वी स्व.वसंतदादा पाटील यांच्या बाबतीत जे घडलं म्हणजेच शरद पवारांनी जे पेरले ते आता उगवले. ही इतिहासाची पुर्नरावृत्ती असल्याचे ते म्हणाले. घटनात्मक पेच निर्माण होऊ शकतो का? या बाबत बोलताना त्यांनी राजकीय पक्षाची कार्यकारी समिती ही महत्वाची असून, राजकीय पक्षाची निवडणूक आयोगाकडे नोंद झालेली असते. विधीमंडळ नेता हा पक्षा सभागृहातील नेता निवडून आलेल्या विधानसभा सदस्यांनी जरी निवडला असला तरी अंतिम अधिकार पक्षाकडे असतात असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :AkolaअकोलाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर