शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे गटाची दुसरी यादी आली; कणकवलीत नितेश राणेंविरोधात 'शॉकिंग' उमेदवार
2
इराणवरच नाही, तर इस्रायलचा इराकवरही हल्ला; एअर डिफेन्स सिस्टिम उडविल्या, कारण काय? 
3
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला,अनेक शहरांवर बॉम्बवर्षाव, इराण प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
"१९६७ ला माझ्या बापाने बंडखोरी केली, आमदार झाले; आम्ही काय बंडखोरीच करायची का..?"
5
भारत-चीन सीमेवर दाेन्ही सैन्य माघारीस सुरुवात; २८-२९ ऑक्टाेबरपर्यंत प्रक्रिया हाेणार पूर्ण!
6
Diwali Astro 2024: ही दिवाळी अडलेल्या कामांना गती आणि प्रगती देणारी; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
7
५ ग्रह गोचराने अद्भूत योग: ८ राशींचा भाग्योदय, सुख-समृद्धी; धनलाभ, लक्ष्मी-नारायण शुभ करतील!
8
जान्हवी बिग बॉसमध्ये वापरलेल्या १०० कपड्यांचा लिलाव करणार? अभिनेत्रीने खरं काय ते सांगितलंच! म्हणाली-
9
ना ओटीपी, ना पिन, केवळ Aadhaar नंबरद्वारे झटपट काढता येतील पैसे; सोपी आहे पद्धत
10
आजचे राशीभविष्य: ३ राशींना अनुकूल, आर्थिक लाभ संभवतात; सुखाचा, शांततेचा दिवस
11
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
12
मस्का की मस्करी? जगाला ऊठसूट लोकशाही मूल्यांचा डोस देणाऱ्या अमेरिकेत चाललंय काय?
13
मिलिंद देवरा यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी? वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात रिंगणात
14
विशेष लेख: वाट्टेल ते करून लग्न करा, मूल जन्माला घाला! जन्मदर वाढविण्यासाठी नवीन टूम!
15
भ्रष्टाचार निर्मूलन: संवेदनशील सत्यनिष्ठा हवी! काम लवकर होण्यासाठी 'किड' वाढवू नका!
16
ठाण्यात मनसे-महायुती छुपी युती? ठाणे, कल्याण, डोंबिवलीत निवडणूक लढण्याची शक्यता धूसर
17
१३८ कोटींचे सोने पकडले; विशेष चारचाकी वाहनावर पुण्यात कारवाई; कायदेशीर प्रक्रिया सुरू
18
भाजप, शिंदेसेनेच्या तीव्र विरोधामुळे नवाब मलिक यांना अद्याप तरी उमेदवारी नाहीच!
19
विधानसभा निवडणूक: पोलिसांच्या नाकाबंदीत खालापूर टोल नाक्यावर दहा कोटींची चांदी जप्त
20
३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा

राज्याची ट्रॅव्हल ई-पास यंत्रणा दिशाभूल करणारी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2020 6:13 PM

राज्याच्या ट्रॅव्हल ई-पास यंत्रणेवर कोणताही प्रतिसाद मिळत नाही, अशी तक्रार बजरंग दलाचे सूरज भगेवार यांनी केली आहे.

अकोला: लॉकडाउनमध्ये अडकलेल्यांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या राज्याच्या ट्रॅव्हल ई-पास यंत्रणेवर कोणताही प्रतिसाद मिळत नाही, अशी तक्रार बजरंग दलाचे अकोला विभाग संयोजक सूरज भगेवार यांनी एका पत्रकान्वये केली आहे. राज्य शासनाने ट्रॅव्हल ई-पास यंत्रणा सुरू केली; मात्र ती कुचकामी असल्याचे समोर येत आहे. इतर राज्यात तीन तासांत ई-पास दिल्या जात आहे. महाराष्ट्रात मात्र तीन दिवस होऊनही कुणी अधिकारी दखल घेत नाही. महाराष्ट्र सरकारच्या ट्रॅव्हल ई-पास पोर्टलवर अनेकदा माहिती देऊनही त्यावर प्रतिसाद मिळत नाही. तीन दिवस झाल्यानंतरही कोणतीही विचारणा होत नाही. वास्तविक पाहता एखाद्या इमर्जन्सी प्रवासाकरिता अर्ज करताच ट्रॅव्हल ई-पास दिली गेली पाहिजे; मात्र पोर्टलवरून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने शासनाने यामध्ये सुधारणा करावी आणि नागरिकांची अवहेलना थांबवावी, अशी मागणीही बजरंग दलाच्यावतीने करण्यात येत आहे.

टॅग्स :Akolaअकोला