शहरं
Join us  
Trending Stories
1
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
2
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
3
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
4
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
5
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
6
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
7
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
8
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
9
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
10
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
11
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
12
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
13
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
14
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
15
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
16
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
17
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
18
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
19
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
20
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात

पोषण आहार खर्चात साडेसात टक्क्यांची वाढ

By admin | Published: November 14, 2014 10:54 PM

खिचडी शिजविणा-या बचत गटांना दिलासा.

वाशिम - विद्यार्थ्यांच्या पोषण आहार खर्चात आता साडेसात टक्यांची वाढ करण्यात आली आहे. याचा फायदा खिचडी शिजविणार्‍या बचत गटांना मिळणार आहे. शाळेतील विद्यार्थ्यांची गळती थांबविण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने मध्यान्ह भोजनाची योजना सुरू केली आहे. या योजनेमध्ये पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दुपारच्या सुटीमध्ये खिचडीचे वाटप करण्यात येते. ही खिचडी शिजविण्याचे कंत्राट बचतगट अथवा एखाद्या संस्थेला दिले जाते. दिवसागणिक वाढणारी महागाई व खिचडी शिजविण्यासाठी येणारा खर्च, यातील तफावत वाढल्यामुळे खर्चात वाढ करावी, अशी मागणी सुरू होती. या मागणीची दखल घेऊन सरकारने या खर्चात साडेसात टक्यांनी वाढ केली आहे. पहिली ते पाचवी पयर्ंतच्या प्रत्येक विद्यार्थ्यामागील प्रत्येक दिवसाच्या खर्चाची र्मयादा सरकारने ३.३४ रूपयांहून ३.५0 रूपये, तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पाच रु पयांवरून ५.२0 रूपये एवढी वाढ करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणार्‍या ३.५0 रुपयांमध्ये २.१९ रू पये धान्य अथवा इतर पुरक बाबींसाठी तर १.३१ पैसे इंधन व भाजीपाल्यासाठी दिले जाणार आहेत. सहावी ते आठवीसाठी दिल्या जाणार्‍या ५.२0 रूपयांमध्ये ३.३६ रूपये धान्य अथवा इतर पुरक बाबींसाठी, तर १.६४ रूपये इंधन आणि भाजीपाल्यासाठी देण्यात येणार आहेत.