शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
2
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
3
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
4
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
5
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
6
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
7
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
8
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
9
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
10
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
12
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
13
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
14
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
15
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
16
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
17
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
18
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
19
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ

शेवटच्या घटकापर्यंत पोषण आहार पोेहोचविण्यावर भर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 12:55 PM

अकोला: बहुसंख्य कमकुवत घटकांना भरपूर प्रथिने असलेली अन्नधान्य मिळावेत, या दृष्टीने केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने लक्ष केंद्रित केले आहे.

अकोला: बहुसंख्य कमकुवत घटकांना भरपूर प्रथिने असलेली अन्नधान्य मिळावेत, या दृष्टीने केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने लक्ष केंद्रित केले असून, देशातील पर्जन्यश्रीत भागात राहणाऱ्या छोट्या आणि सीमांत शेतकºयांच्या गरजा लक्षात घेऊन २०१८ हे राष्ट्रीय पौष्टिक अन्नधान्य वर्ष म्हणून साजरे करण्याचे ठरविले आहे.तृणधान्य पिकांना त्यातील विशेष पोषक मूल्यामुळे केंद्र शासनाने पौष्टिक अन्नधान्य म्हणून राजपत्राद्वारे अधिसूचित केले आहे. ही पौष्टिक अन्नधान्ये, विशेषत: बहुसंख्य कमकुवत लोकांना, लहान मुलांना, स्त्रियांना, गरीब शेतकरी वर्गातील लोकांना पोषण देतात. या पोषक अन्नधान्यात प्रथिने, तंतूमय पदार्थ आणि खनिज मूलद्रव्ये भरपूर प्रमाणात असल्याने आरोग्याच्या दृष्टिकोनातून विशेष महत्त्व आहे. या पौष्टिक अन्नधान्य पिकात हवामानाला सामोरे जाण्याचा गुणधर्म असल्याने विपरीत परिस्थिती जसे कमी पर्जन्यमानात, कमी निविष्ठा परिस्थितीतही वाजवी उत्पादन मिळू शकते. पोषक अन्नधान्य पिकांना प्रोत्साहन देण्यासाठी २०१८ पासून राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत एक वेगळे उप-अभियान सुरू केले आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या अन्न व कृषी संघटनेद्वारे २०१८ हे मिलेट वर्ष म्हणून घोषित करण्याचा केंद्र शासन प्रयत्न करीत आहे. त्याचबरोबर, सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे पोषक धान्याचा पुरवठा केला जात असून, शेतकºयांना योग्य मूल्य मिळण्याच्या दृष्टीने या पिकांच्या किमान आधारभूत किमतीतही केंद्र शासनाने लक्षणीय वाढ केली आहे. याबाबत पुण्यात २८ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय स्तरावरील पौष्टिक अन्नधान्य कार्यशाळा घेण्यात आली.यासंदर्भात राज्यात अभियान राबविण्यात येणार आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCentral Governmentकेंद्र सरकार