शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

भाव वधारले; पण शेतमाल विकायचा कसा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 18:01 IST

शेतमाल विकायचा कसा, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देकाढलेला हा शेतमाल विक्रीकरिता बाजारपेठच उघडी नाही.पणन महासंघाने कापसाची खरेदी थांबविली आहे.

अकोला : शेतमालाचे दर मार्चपर्यंत वधारतील म्हणून अनेक शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विक्रीकरिता ठेवला होता. आता कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाउन झाले आहे. यामुळे शेतमाल विकायचा कसा, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.कापसाचे दर घसरले होते यामुळे शेतकºयांनी कापूस विक्री थांबविली होती. मधात बरसलेला अवकाळी पाऊस याला कारणीभूत होता. या स्थितीमधून शेतकरी बाहेर पडताच कोरोनाचे नवे संकट उभे झाले. पणन महासंघाने कापसाची खरेदी थांबविली आहे. खुल्या बाजारात कापसाचे दर आणखी पडले आहेत.तूर, हरभरा, गहू काढला जात आहे. काढलेला हा शेतमाल विक्रीकरिता बाजारपेठच उघडी नाही. यामुळे शेतकरी चांगलेच अडचणीत आले आहेत. बाजार दर ठरविणारा एनसीडीक्स सध्या तेज आहे. या स्थितीत बाजारपेठ बंद आहे. सोयाबीन ३,६०० रुपयांपर्यंत पोहोचले आहे, तूर ५४०० पर्यंत विकल्या जाण्याची शक्यता आहे. तर हरभºयाचे दर ४ हजार रुपये क्विंटलपर्यंत पोहोचतील असा अंदाज एनसीडीएक्सवरून वर्तविला जात आहे. मागणी आहे; मात्र कच्चा माल नाही, अशी संपूर्ण अवस्था देशभरात आहे. यातून शेतमालाचे दर वधारले आहेत.

टॅग्स :Akola APMCअकोला कृषी उत्पन्न बाजार समितीAkolaअकोलाAgricultural Science Centerकृषी विज्ञान केंद्रFarmerशेतकरी