शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

पेरणी उलटलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजारांची भरपाई द्या!

By admin | Published: July 02, 2017 7:42 PM

‘शेतकरी बचाओ आंदोलन’ची मागणी

अकोला : पावसाने दडी दिल्यामुळे गत महिन्यात पेरणी केलेल्या अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. अनेक शेतकऱ्यांनी उधार-उसनवारी किंवा कर्ज घेऊन केलेल्या पेरण्या उलटल्यामुळे या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत शासनाने द्यावी, अशी मागणी शेतकरी बचाओ आंदोलनचे संयोजक भाई रजनीकांत यांनी जाहीर पत्रकाद्वारे केली आहे.पेरणीसाठी तातडीची मदत म्हणून शासनाने शेतकऱ्यांना १० हजार रुपयांचे कर्ज देण्याची घोषणा केली होती; परंतु शेतकऱ्यांना हे कर्ज मिळाले नाही, तसेच नाफेडकडून तुरीचे चुकारेही मिळाले नाहीत. यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी सावकाराकडून शेकडा पाच टक्के व्याज दराने सावकारांकडून पैशांची उचल करून पेरणी केली. पेरणी झाल्यानंतर मात्र पावसाने दडी मारल्याने अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांतील अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या उलटल्या आहेत. महसूल विभागाने सर्वेक्षण करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी भाई रजनीकांत यांनी केली आहे. शेतकऱ्यांनी उलटलेल्या पिकाची माहिती, शेतशिवार, गावाचे नाव, पेरलेल्या बियाण्याचे नाव व क्षेत्रफळाची नोंद करून सर्वेक्षण तातडीने करण्यासाठी अर्ज आपल्या तालुक्याच्या तहसीलदारांकडे द्यावेत, असे आवाहनही शेतकरी बचाओ आंदोलनचे संयोजक भाई रजनीकांत यांनी केले आहे.