शहरं
Join us  
Trending Stories
1
१३ ऑक्टोबरनंतर महाराष्ट्रात आचारसंहिता?; निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता
2
"भोले बाबांना सरकारचं संरक्षण"; आरोपपत्रात नाव नसल्याने मायावती संतापल्या, म्हणाल्या...
3
Gold Silver Price 3 October: नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; पाहा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे दर
4
भारतामुळे आज इस्त्रायलकडे आहे 'हे' मोठे शहर; ज्यानं अर्थव्यवस्थेला मिळते चालना
5
Yusuf Pathan, LLC Video: दे घुमा के!! युसुफ पठाणने लगावले एकाच ओव्हरमध्ये ३ षटकार, चेंडू थेट मैदानाबाहेर!
6
मुख्यमंत्रि‍पदाच्या उमेदवारीवर मनोज जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, "प्रत्येकाची भावना..."
7
Oral cancer चे निदान टूथब्रशद्वारे लागणार, IIT Kanpur मध्ये बनवलेले डिव्हाईस लवकरच बाजारात येणार!
8
नवरात्र: इच्छा असूनही दुर्गा सप्तशती म्हणणे शक्य नाही? ‘असे’ पठण करा; संपूर्ण पुण्य मिळवा
9
आता लाडक्या बहिणींच्या खात्यात केव्हा जमा होणार ऑक्टोबर-नोव्हेंबरचे पैसे? फडणवीस म्हणाले- काळजी करू नका, परत...
10
नवरात्र: ५ मिनिटांत होणारे ‘हे’ स्तोत्र म्हणा; संपूर्ण दुर्गा सप्तशती पठणाचे पुण्य मिळवा
11
Mumbai Metro 3 Ticket Rates: मेट्रो-३ चे तिकीटाचे दर काय? कुठून कुठवर सेवा? कसा होणार फायदा? जाणून घ्या सारंकाही...
12
"सावरकर गोमांस खायचे, त्यांनी कधीही..."; कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांचं वादग्रस्त विधान
13
Bigg Boss Marathi 5 : रितेश देशमुखचे 'भाऊच्या धक्क्या'वर कमबॅक, ग्रँड फिनाले रंगणार ६ ऑक्टोबरला
14
Navratri Special: नीना कुळकर्णींची लेक सोहादेखील आहे सिनेइंडस्ट्रीत कार्यरत, अभिनयात नाही पण...
15
"संजय अंकल अश्लील कृत्य करतात"; पुण्यात व्हॅन चालकाचा चिमुकल्यांसोबत घृणास्पद प्रकार
16
सद्गुरूंच्या ईशा फाऊंडेशनला मोठा दिलासा, उच्च न्यायालयाच्या आदेशाला SC ची स्थगिती; नेमकं प्रकरण काय?
17
नवरात्र: अखंड दिवा अत्यंत शुभ, ‘या’ दिशेला लावा, अकाल मृत्यू टाळा; वाचा, अखंड ज्योत महत्त्व
18
सावधान! जास्त टोमॅटो खाल्ल्याने वाढते सांधेदुखी, चालणं होतं अवघड; 'या' समस्यांचा धोका
19
मारुतीची गाडी घेतली असेल तर सतर्क रहा; हा सोन्याएवढा मौल्यवान पार्ट चोरांच्या रडारवर
20
Navratri 2024: प्रतापगडावर दोन घट बसविण्याची परंपरा असलेले राज्यातील एकमेव मंदिर!

वर्‍हाडातील दीड लाखावर शेतकर्‍यांनी काढला रब्बी पीक विमा

By admin | Published: January 30, 2016 2:20 AM

सव्वा दोन कोटींवर भरला हप्ता.

अकोला: गतवर्षी पावसाने फिरवलेली पाठ आणि रब्बी हंगामातील पिकांची अनिश्‍चितता बघता, यावर्षी पश्‍चिम विदर्भातील (वर्‍हाड) पाच जिल्हय़ातील दीड लाखावर शेतकर्‍यांनी रब्बी पिकांचा विमा उतरवला आहे; परंतु गतवर्षी काढलेल्या रब्बी विम्याची रक्कम अद्याप न मिळाल्याने शेतकर्‍यांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे.पश्‍चिम विदर्भातील अकोला, वाशिम, बुलडाणा, अमरावती आणि यवतमाळ या पाच जिल्हय़ांत यावर्षी ७५ टक्के क्षेत्रावर शेतकर्‍यांनी हरभरा, गहू व इतर रब्बी पिकांची पेरणी केल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. असे असले तरी यावर्षी पिकांची अनिश्‍चितता बघता शेतकर्‍यांनी या पिकांचा विमा उतरवला आहे. कृषी विभागाकडे प्राप्त माहितीनुसार, यामध्ये सर्वाधिक ८८.७२ लाख रुपये विमा हप्ता भरू न अकोला जिल्हय़ातील ३३,१७१ शेतकर्‍यांनी ३४,0७३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा काढला आहे. बुलडाणा जिल्हय़ातील ५५,८४३ शेतकर्‍यांनी ५४.६३ लाख रुपये हप्ता भरू न २७,३४१ हेक्टर क्षेत्रावरील पिकाचा विमा काढला आहे. वाशिम जिल्हय़ातील ६,८६५ शेतकर्‍यांनी ११.५५ लाख रुपये विमा हप्ता भरू न ५,५६१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा काढला आहे. अमरावती जिल्हय़ातील १८,६२७ शेतकर्‍यांनी २४.६१ लाख रुपये विमा हप्ता भरू न ६१,८0९ हेक्टरवरील पिकांचा विमा काढला असून, यवतमाळ जिल्हय़ातील २६,८७१ शेतकर्‍यांनी ५५.३३ लाख रुपये भरू न पीक विमा काढला आहे. या पाच जिल्हय़ातील १,४१ ३७७ शेतकर्‍यांनी २,३४.८४ लाख रुपये विमा हप्ता भरू न १,२८,७८४ हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांचा विमा काढला आहे. यात काही बँकांची आकडेवारी येणे शिल्लक असल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे.